रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला? कोण होणार नवे पालकमंत्री?…

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा काळ ठरण्याची शक्यता आहे. पाहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी तर…

जोरदार राजकीय टीकेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं म्हणाले काय?….

पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकारण…

डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्कीमध्ये चर्चे ऐवजी खडाजंगी; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले ‘तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळताय’….

युक्रेन आणि रशियाच्या युद्धाबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली.…

अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून, अर्थसंकल्प ‘या’ दिवशी मांडला जाणार…

अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून, अर्थसंकल्प ‘या’ दिवशी मांडला जाणारसरकारला विरोधक या अधिवेशनात घेरण्याची दाट शक्यता आहे.…

अमित शहा सत्तेत नसतील तेव्हा खरी शिवसेना कुणाची हे समजेल:शिंदेंनी पक्ष स्थापण करत 5 आमदार निवडून आणावे- संजय राऊत….

मुंबई- एकनाथ शिंदे एक घाबरलेला माणूस आहे. हे सर्व लाचार लोकं आहेत म्हणून ते काहीही वक्तव्य…

रवींद्र धंगेकरांनी पक्षांतराच्या चर्चांवर सोडले मौन:म्हणाले – गळ्यात भगवा रुमाल असल्याने चर्चा सुरू झाली, पण जाताना लपून जाणार नाही…

पुणे- काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतेच गळ्यात भगवे उपरणे घातलेले स्टेटस ठेवले होते. या…

अनधिकृत पार्किंग बंद करा, रस्ता मोकळा करा….बाजारपेठेतून शिवसेना शाखेकडे येणारा व कन्या शाळेकडे जाणारा बंद झालेला रस्ता मोकळा  करण्याची मागणी.

नेरळ: सुमित क्षिरसागर – नेरळ बाजारपेठेच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण मुख्य बाजारपेठेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती शाखा…

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नाक घासून राहुल सोलापूरकरांनी माफी मागावी’; मंत्री शंभूराज देसाई यांची भूमिका… 

पुणे l 08 फेब्रुवारी-‘छत्रपती शिवाजी महाराज हे लाच देऊन आग्र्याहून सुटले, त्यांनी औरंगजेबाच्या वजीराला, त्यांच्या पत्नीला…

१९ राज्यांमध्ये NDA सरकार, मध्य भारत कमळाने व्यापला; मिशन २०४७ चं स्वप्न पूर्ण होणार?..

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला असून भाजप 27 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा सत्तेवर परतला…

भाजपने भेदला केजरीवालांचा गड; ‘या’ प्रमुख कारणांमुळे ‘AAP’ चा दारुण पराभव…

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत यश प्राप्त केले आहे.  कॉँग्रेसला तर खाते देखील उघडता आलेले नाही.…

You cannot copy content of this page