भिवंडी /मुंबई- भिवंडीतील वज्रेश्वरी येथे, खासदार श्रीमती प्रियंका चतुर्वेदी यांच्या शुभहस्ते श्रीमती दुर्गादेवी कुमार सायन्स अँड…
Category: रत्नागिरी
NEET पुनर्परीक्षा आज, सुमारे 23 लाख विद्यार्थी सहभागी:564 शहरांमध्ये 5400 हून अधिक केंद्रे, पहिल्यांदाच हवाई दलाने पेपर पोहोचवले; 2 लाख सुरक्षा कर्मचारी तैनात…
*नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ-* आज देशभरात NEET-UG 2026 ची पुन्हा परीक्षा होणार आहे. यात 22.79 लाखांहून अधिक विद्यार्थी…
एकच शिवसेना आहे आणि ती एकनाथ शिंदेंचीच; अमित शाहांचा ठाकरे-काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल…
कोल्हापुरातील महायुती मेळाव्यात अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत ठाकरे, काँग्रेस…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न….
चिपळूण- मांडकी-पालवण,२० जून २०२६- कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित, गोविंदरावजी निकम कृषी…
संगमेश्वर मधील माखजन ऑनलाइन फसवणूक, संगमेश्वर तालुक्यातील ऑनलाइन फसवणुकीची तिसरी घटना, रत्नागिरी मध्ये ऑनलाइन फसवलं चे सायबर क्राईम पोलिसांना आव्हान…
संगमेश्वर प्रतिनिधी- संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. सध्या ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या चोरांची…
रत्नागिरी शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटणार!,पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पानवल धरणाच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण…
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, रत्नागिरी नगर परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या…
आदित्य ठाकरे हे ‘UBT’चे अभिषेक बॅनर्जी!:मंत्री नितेश राणेंची सडकून टीका, म्हणाले- काँग्रेस विलीनीकरणाच्या डावामुळेच त्यांचे खासदार फुटले….
सिंधुदुर्ग- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी अचानक दिल्लीतील बैठकीला दांडी मारत स्वतंत्र गट स्थापन…
खेरशेत येथे अज्ञात कंटेनरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू…
*चिपळूण:-* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेरशेत येथे मंगळवारी मध्यरात्री एका भीषण रस्ते अपघातात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी…
राजापुरातील ऐतिहासिक वखार परिसरातील प्राचीन विहीरीचे अनाकलनीय गूढ…
राजापूर:- येथील ऐतिहासिक इंग्रज वखार परिसरातील प्राचीन विहीर सध्या इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या चर्चेचा विषय ठरली…
“मोठे मोठे गार केले..” ना. उदय सामंतांच्या सूचक स्टेटसने राजकारणात खळबळ…
रत्नागिरी:- राजकीय भूकंप आणि अनपेक्षित घडामोडींसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा वादळ येण्याची चिन्हं…