रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरीतील प्रसिद्ध राधाकृष्ण मंदिर येथे श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्या वतीने यावर्षी अधिक…
Category: रत्नागिरी
“मेरी मिट्टी मेरा देश” अभियान अंतर्गत कळसवली ग्रामपंचायत मध्ये घेतली पंचप्रण शपथ!
रत्नागिरी: प्रतिनिधी (विनोद चव्हाण) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपाच्या निमित्ताने “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियानात…
उमेश सकपाळ यांचा राज्याचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेने मध्ये केला जाहीर प्रवेश
चिपळूण: चिपळूण शहराच्या राजकीय वर्तुळात स्वातंत्रदिना निमित्ताने उमेश सकपाळ यांनी ढोल वादकाची स्पर्धा आयोजित करून शिवसेना…
चिपळूण – तालुक्यातील मौजे कोंढेमाळ येथे दुर्मिळ पोपट प्रजातीच्या पक्षांची तस्करी प्रकरणी एकास ताब्यात घेतले
चिपळूण तालुक्यातील मौजे कोंढेमाळ येथे दुर्मिळ पोपट प्रजातीच्या पक्षांची तस्करी केली जात होती. याबाबत वन विभागाला…
दापोली तालुक्यातील मुरुड येथे सापडलेल्या चरसची पाकीट ही गुजरात येथे सापडलेल्या पाकिटांशी मिळती जुळती-जिल्ह्या पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
दापोली तालुक्यातील मुरुड येथे समुद्रकिनारी केतकीच्या बनात सापडलेल्या चरसची पाकीट ही गुजरात येथे सापडलेल्या पाकिटांशी मिळती…
सांस्कृतिक केंद्राचा पडदा अखेर १७ वर्षानी स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या हस्ते उघडला.
चिपळूण : कोकणातील सांस्कृतिक चळवळीचा वारसा जोपासणाऱ्या येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ स्वातंत्रदिना…
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय…
कोकणातील सर्वात मोठी शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराजांचा उंच पुतळा, ३ डी मल्टीमीडिया इव्हेंट थिबा पॅलेस परिसरात उभारण्यासाठी ३०० कोटींची तरतूद : पालकमंत्री उदय सामंत
जिल्हयात रत्नागिरी, चिपळूण शहरातील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी 150 कोटी मंजूर रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहासाठी 10 कोटी तर…
नितीन देसाई यांचे दुःख काय होतं हे सांगितले तर टीका करणाऱ्या लोकांना पळता भुई थोडी होईल : उद्योगमंत्री उदय सामंत यांचा घणाघात
खालच्या शब्दात कोणावर टीका करणे हे माझ्यावरचे संस्कार नाही, आजच्या मेळाव्याची गर्दी पाहून काही लोक रत्नागिरी…
राज ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई -गोवा महामार्गाबाबत रत्नागिरी मनसेची जनजागृती
रत्नागिरी -१७ वर्ष प्रलंबित असणाऱ्या मुंबई- गोवा महामार्गाच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी पनवेल येथे १६ ऑगस्ट रोजी…