मुंबई-गोवा महामार्ग बनला मृत्युचा सापळा; वर्षभरात ३९९ अपघातात महामार्गाने घेतले १३७ जणांचे बळी….

चिपळूण- कोकणातून जाणारा राष्ट्रीय मुंबई-गोवा महामार्ग वाहन चालकांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे. गेली आठरा वर्ष सुरु…

कोट्यवधी खर्च, तरी तहान भागेना; रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही टँकरमुक्ती दूरच…

रत्नागिरी- दरवर्षी मुबलक पाऊस पडतो आणि तरीही दरवर्षी उन्हाळ्यासोबत हातात हात घालून पाणीटंचाईही जिल्ह्यात दाखल होते.…

रत्नागिरीतील एस. आर. के. तायक्वांदो क्लबची नूतन कार्यकारणी जाहीर,अमोल सावंत यांची अध्यक्षपदी निवड…

रत्नागिरी- रत्नागिरीतील एस आर के तायक्वांदो क्लबची नूतन कार्यकारणी रत्नागिरी येथे सोमवारी जाहीर झाली आहे. यामध्ये…

जलजीवन मिशन योजनेच्या कामे वाटपात ६०० कोटीचा भ्रष्टाचार, माहिती अधिकारात उघड, स्वप्निल खैर यांची माहिती ….

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग येथे जलजीवन मिशन योजनेच्या निविदा वाटपात…

लोकअदालतमध्ये १२८५८ प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे निकाली,१२ कोटी १६ लाख ७ हजार ९०६ रकमेची वसुली….

रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च…

नार्को कोओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक, अंमली पदार्थ विरोधी विविध विभागांनी तपासणी करा, व्यसनमुक्ती केंद्राचा प्रस्ताव करा -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह..

*रत्नागिरी : अंमली पदार्थ विरोधी कस्टम, उत्पादन शुल्क, कोस्ट गार्ड, पोलीस आदींनी समुद्र किनारी गस्त घालून…

दिल्लीतील आंबा महोत्सवाला पंतप्रधान  नरेंद्र मोदी उपस्थित राहणार!… खासदार रविंद्र वायकर यांनी घेतला पुढाकार….

नवी दिल्ली : दिल्लीकरांना लवकरच अस्सल देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. २७…

श्री स्वामी सेवामार्गाचा रत्नागिरीत एक एप्रिल रोजी महासत्संग सोहळा,नियोजनासाठी नितीनभाऊ मोरे यांचा दौरा उत्साहात…

रत्नागिरी (प्रतिनिधी): दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या…

देवरूख कनिष्ठ महाविद्यालयात ‘जागतिक जल दिन’ संपन्न….

देवरूख- पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी त्यातील केवळ २.५% पाणी वापरासाठी योग्य आहे, बाकी…

18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे धडकी भरवणारे वास्तव; 11 महिन्यात 137 लोकांचा मृत्यू…

मुंबई-गोवा महामार्ग बनला मृत्युचा सापळा बनला आहे. मुंबई गोवा महामार्गामुळे कोकणचा विकास होणार असला तरी हा…

You cannot copy content of this page