राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती,रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मुंबईच्या अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा पदावर पदोन्नती….

मुंबई- राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती देण्यात आली असून उप महानिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती करण्यात…

नावडी येथे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सुर्वे यांचा सत्कार संपन्न…

संगमेश्वर / दिनेश अंब्रे- संगमेश्वर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री संतोष एकनाथ सुर्वे राहणार नावडी भंडारवाडी यांचा…

जिल्ह्यात मागील वर्षात 16 हजार 551 ग्राहकांना वीज जोडणी, रत्नागिरी परिमंडलात वीज ग्राहकांना तात्काळ सेवा…

*रत्नागिरी :* ‘सुकर जीवनमान’ संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तात्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील…

कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण घेतलेली पदवी देशाच्या कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देणारी ठरावी – मंत्री उदय सामंत..

दापोली/ प्रतिनिधी- दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 43 व्या पदवीदान समारंभास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल…

मिऱ्या-अलावा येथे झाडाला आग,अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण…

रत्नागिरी : शहरालगतच्या मिऱ्या-अलावा गावातील मिऱ्या ग्रामपंचायतीजवळ बुधवारी सकाळी एका जुन्या झाडाला आग लागल्याने परिसरात एकच…

करबुडे येथे झाड तोडताना पडल्याने तरुणाचा मृत्यू…

रत्नागिरी: तालुक्यातील करबुडे येथे झाड तोडण्याचे काम करत असताना पडल्याने ४६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.…

राजकारणी मंडळींनाही आवरता येत नाही मुळये मिसळचा मोह ,विनायक राऊत यांनी घेतला मुळये मिसळचा आस्वाद!…

जे डी पराडकर/संगमेश्वर- राजकारणी मंडळी आपल्या दौऱ्यात अनेकदा तहानभूक विसरून प्रवास करत असतात. नियोजित दौऱ्यात, कार्यक्रम…

रत्नागिरीतील धाड पडलेल्या हॉटेल वर रत्नागिरी, लांज्याचे आंबट शौकीयांची यांची गर्दी, अनैतिक धंद्याला पाठबळ कोणाचे ?लवकरच सर्व माहिती समोर येणार?

*रत्नागिरी /प्रतिनिधी-* जानेवारीपासून हॉटेलच्या  मूळ मालकाने हे हॉटेल अरमान  खान याला चालवण्यासाठी भाड्याने दिले होते. अरमान …

बेजबाबदार पणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या एस. टी च्या चालक, वाहका विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

रत्नागिरी: एसटी वृद्ध प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ४३ वा पदवीदान समारंभ,ज्ञानाचा, पदवीचा, संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांसाठी व्हावा, तेच खरे यश -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन…

रत्नागिरी  :  विद्यार्थ्यांनी मिळालेल्या पदवीचा, ज्ञानाचा, केलेल्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करून द्यावा. देशाच्या शेती उत्पादनात वाढ…

You cannot copy content of this page