सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे जांभारी बंदरात लोकार्पण,पर्यटकांना नम्रतापर्वक वागणूक द्यावी ,भाट्ये पुल येथे हाऊसबोट टर्मिनल ; महिलांसाठी आणखी 3 हाऊस बोटी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : कोकणात विशेषत: जिल्ह्यात जांभारीत दुसऱ्या हाऊस बोटीचे लोकार्पण होत आहे. पर्यटकांना केरळनंतर आता जांभारीत…

विश्वनाथ कॅन्सर केअर फाऊंडेशन, एसबीआय सीएसआर,नुतनीकरण खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण,इमारत चांगली राहण्यासाठी सर्वांची जबाबदारी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नुतनीकरण खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय…

ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलiयझेशन साठी तहसीलदार कार्यालयाकडून विशेष कॅम्पचे आयोजन…

*रत्नागिरी-* रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलiयझेशन होण्याचे काम प्रलंबित आहे. रेशन कार्ड १२ अंकी झाल्याशिवाय केंद्र…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज हॉटेल इंडस्ट्रीजने गुंतवणूक करावी यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील….

मंत्रालयात पालकमंत्री यांनी घेतली ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांची बैठक,प्रकल्प उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन… सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-  पर्यटन दृष्ट्या…

जिल्ह्यात मागील वर्षात 16 हजार 551 ग्राहकांना वीज जोडणी, रत्नागिरी परिमंडलात वीज ग्राहकांना तात्काळ सेवा…

*रत्नागिरी :* ‘सुकर जीवनमान’ संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तात्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील…

काजू उत्पादनावर कोकण क्रांती करु शकतो , कृषी प्रदेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत – पालकमंत्री डाॕ उदय सामंत…

रत्नागिरी – ब्राझीलप्रमाणे कोकणदेखील काजू उत्पादनावर क्रांती करु शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करुन शेतकऱ्यांनी नव नवीन…

रत्नागिरी बसस्थानकाचे काम पूर्ण,लोकार्पण सोहळा ११ मे रोजी…

रत्नागिरी – गेली अनेक वर्ष रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे (ग्रामीण व शहरी) काम पूर्णत्वास गेले असून,…

संगमेश्वर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप…

रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच…

बावनदीवरील धरणामुळे देवरूखवासियांचा पाणीप्रश्न सुटणार -पालकमंत्री उदय सामंत,साडेसात कोटी रूपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या धरणाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते भूमिपूजन….

संगमेश्वर- वाढत्या तापमान वाढीमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे पाणी टंचाईची झळ सगळीकडेच…

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट….

मुंबई : सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रिन्स फैसल बिन बंदर बिन सुलतान अल सऊद यांच्या अध्यक्षतेखालील…

You cannot copy content of this page