रत्नागिरी शहरातील फेरीवाल्यांना नोटीस , परवाने व रहिवासी पुरावे सादर करण्याचे आदेश…

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर ठिय्या मांडून बसणाऱ्या फेरीवाले, टपरीधारक व भाजीविक्रेत्यांना रत्नागिरी नगरपरिषदेने नोटीस बजावली आहे.…

‘आय लव्ह मोहम्मद’वरून दुर्गामाता दौड:अहिल्यानगरच्या कोटला परिसरातील घटना, मुस्लिम समाज आक्रमक; रास्ता रोको, लाठीचार्ज…

अहिल्यानगर- रस्त्यावर ‘आय लव्ह मोहम्मद’ रांगोळी काढून त्यावरून दुर्गामाता दौडचे आयोजन केल्यामुळे अहिल्यानगरातील मुस्लिम समाज फारच…

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभ …..

चिपळूण, मांडकी-पालवण- कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व…

चिपळूणच्या संध्या दाभोळकरांची जागतिक झेप!,बीएमडब्ल्यू बर्लिन मॅरेथॉनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व…

*चिपळूण :* शहरालगतच्या खेर्डी गावातील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, पर्सनल ट्रेनर रेपस इंडिया तसेच न्यूट्रो जेनीमिक्स…

आशिया कप फायनल – भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय:हार्दिक पंड्या खेळणार नाही, रिंकू सिंगचा प्लेइंग 11 मध्ये समावेश…

*दुबई-* आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेच्या…

महामार्गाची ‘समृद्धी’ झाली; ठाणे-वडपे रस्ता दारिद्र्यातच,अधिकाऱ्याला दाखवणार घरचा रस्ता,जिल्हा नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी…

*ठाणे:* ठाणे ते भिवंडी वडपे या रस्त्याचे काम कासवगतीने होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना…

आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न,सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे; मुख्यालय सोडू नये,पालकमंत्री डॉ. उदय सामंत…

रत्नागिरी- सध्याच्या पावसाळी परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे, मुख्यालय सोडू नये, अशा सूचना पालकमंत्री डॉ.…

दिल्ली लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपी चैतन्यानंद​​​​​​​ला आग्रा येथून अटक:दिल्ली पोलिसांनी आरोपीला त्याच्या शेवटच्या ठिकाणाच्या आधारे केली अटक….

नवी दिल्ली- दिल्लीतील वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट-रिसर्चचे प्रमुख स्वामी चैतन्यनंद सरस्वती…

राज्यावर पावसाचे संकट कायम; मुंबई, ठाण्यासह पालघरला आज रेड अलर्ट जारी….

*मुंबई-* दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला…

‘वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम – पालकमंत्री नितेश राणे….

स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार,कोकण उत्पादित ४० स्टॉल चे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन….…

You cannot copy content of this page