देवगड (प्रतिनिधी) – पर्यटक म्हणून आलेल्या ६ तरुणांकडून स्थानिक युवतीची छेडछडा काढत विनयभंग करुन दिला पळवून…
Category: महाराष्ट्र
अहमदनगर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का?:मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी घेतली शरद पवार यांची भेट; तुतारी हाती घेण्याची शक्यता…
मुंबई- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश…
मनोज जरांगे यांचे उपोषण 9 व्या दिवशी स्थगित:मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना सरळ करण्याचा इशारा; नेत्यांच्या सभेला न जाण्याचे आवाहन…
जालना- मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या 9 व्या दिवशी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.…
परतीचा पाऊस पुन्हा झोडपणार:संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा; तर मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..
मुंबई- मान्सून परतीचे प्रवासाला असताना महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपले आहे. मुंबई आणि पुणे परिसरामध्ये झालेल्या जोरदार…
लोकसभेतील पराभवाचा डाग पुसून टाका:ठाकरे, पवार, काँग्रेसचे मतदार सोबत घेण्याचा प्रयत्न करा, अमित शहांचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला…
नाशिक- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…
भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांना पाडले तर आपल्या हातातून सत्ता जाईल- शहा:उत्तर महाराष्ट्राच्या बैठकीत विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करताना कानपिचक्या…
नाशिक- लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या फटक्याचा विचार करणे सोडा. पुढील आठ दिवसांत पक्षातील लहान-मोठी भांडणे मिटवा. तुमच्या…
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्तींना मोफत मोबाईल वितरण, शहरातील सीआरपींनाही मोफत मोबाईल देऊ -पालकमंत्री उदय सामंत…
रत्नागिरी : जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधान व्यक्तींना अर्थात सीआरपींना मोफत मोबाईल…
गाव विकास समिती कडून चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी सौ. अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर
सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला उमेदवारी देत गाव विकास समिती कडून सामान्य जनतेच्या हिताच्या राजकारणाला सुरुवात… रत्नागिरी: गाव…
भारतीय जेम्स आणि ज्वेलरी रत्नागिरी कॅम्पस कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन,५० चे ५०० प्रशिक्षणार्थी करण्याचा प्रयत्न करावा – पालकमंत्री उदय सामंत…
रत्नागिरी :- येथील विठ्ठल मंदिराजवळील संतोष विश्वनाथ खेडेकर ज्वेलर्सच्या पहिल्या मजल्यावर भारतीय जेम्स आणि ज्वेलरी संस्था…
पाली दीक्षाभूमीवर समाज मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपूजन, संविधानामुळे मी मंत्री झालो याची सदैव जाणीव – पालकमंत्री उदय सामंत…
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी मंत्री झालो, याची सदैव मला जाणीव आहे.…