वाळू धोरणाला मंजुरी,घरकुलांसाठी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार, मंत्रिमंडळाचा निर्णय….

*मुंबई :* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन वाळू धोरणासह…

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची 6 हजार 152 दोषी वाहनांवर कारवाई* *2 कोटी 60 लक्ष 73 हजार दंड तर 77 लाख 36 हजार कर वसूल…

*रत्नागिरी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सन 2024-25 मध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 6 हजार…

बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी,माध्यमांमधील शासनविषयक बातम्यांची त्वरित दखल घेतली जाणार,नागरिकांच्या तक्रारी, सार्वजनिक समस्यांच्या जलद निराकरणासाठी प्रसिद्धी माध्यमांची होणार मदत,माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांची माहिती…

मुंबई : नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांविषयी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने…

नार्को कोओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक, अंमली पदार्थ विरोधी विविध विभागांनी तपासणी करा, व्यसनमुक्ती केंद्राचा प्रस्ताव करा -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह..

*रत्नागिरी : अंमली पदार्थ विरोधी कस्टम, उत्पादन शुल्क, कोस्ट गार्ड, पोलीस आदींनी समुद्र किनारी गस्त घालून…

वैदेही रानडे यांनी रत्नागिरी जि. प. सीईओ पदाचा पदभार स्वीकारला…

रत्नागिरी : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वैदही मनोज रानडे यांनी आज (१०) पदभार स्वीकारला.…

राज्याचा आज अर्थसंकल्प; शेतकरी, मुलींचे मोफत शिक्षण, आरोग्यावर भर देण्याची शक्यता, बघा अर्थसंकल्पात काय असणार?…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतरचा पहिलाच, तर आतापर्यंतचा त्यांचा…

रत्नागिरीची खो-खोपटू झाली रत्नागिरीचीच क्रीडा अधिकारी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त ऐश्वर्या सावंत कार्यकारी अधिकारी वर्ग २ पदावर नियुक्ती….

रत्नागिरी : जिद्ध, चिकाटी, अपार कष्टाच्या जोरावर खो खो खेळातील सर्वेच शिवछत्रपती पुरस्कारला गवसणी घालणाऱ्या रत्नागिरी…

रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वैदही मनोज रानडे यांची नियुक्ती…

*रत्नागिरी*: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वैदही मनोज रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या एमएसआरडीसीच्या…

पोलीस विभागाला प्राप्त 10 स्कॉर्पिओ, 14  ई बाईक, व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीमचे लोकार्पण , संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत आणणार –पालकमंत्री डॉ. उदय सामंत..

रत्नागिरी – मोबाईल हे आधुनिक शस्त्र आहे, त्या माध्यमातून सायबर गुन्हे होत आहेत. आधुनिक यंत्रणेचा उपयोग…

सर्व सरकारी कार्यालयात मराठी बोलणे अनिर्वाय, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!…

मुंबई – मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रातील सर्व…

You cannot copy content of this page