कोकण विभागीय मंडळाच्या प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन… रत्नागिरीत ज्ञानदान चांगले;पहिला नंबर ठेवण्यासाठी सांघिकपणाने काम – पालकमंत्री उदय सामंत..

रत्नागिरी : रत्नागिरीत सर्वात चांगले ज्ञानदान होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. कोकण बोर्ड सतत…

फुणगूस मधील ग्रामसेवक याचा मनमानी कारभार… ग्रामपंचायत अधिनियम व कार्यपद्धतीचा ग्रामसेवकाला विसर.. प्रीतम भोसले व कुटुंब ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार 14 तारखेला आमरण उपोषण…

संगमेश्वर / मकरंद सुर्वे /प्रतिनिधी- फुणगूस ग्रामपंचायत हद्दीतील घर क्रमांक 333/ अ ,ब क, हे आहे.…

नवरात्र-विशेष लेख .. सातवा दिवस..”वडिलांच्या इच्छेमुळे  चौथीपासूनच अभ्यास व शिक्षणात घेतले कष्ट” – तहसीलदार अमृता साबळे!

नवरात्र उत्सवातील दुर्गादेवी स्त्री शक्तीच्या प्रेरणादायी, नेतृत्वान, कर्तृत्ववान, गुणांकडे झेप घेणाऱ्या महिला! वडिलांच्या इच्छेमुळे  चौथीपासूनच अभ्यास…

एसटी महामंडळाच्या ताफ्यात आणखी २५०० बसेस दाखल होणार; महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांची माहिती…

*मुंबई-* महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजे एसटी. गावागावात आणि खेड्यापाड्यात लालपरी धावते. त्यामुळं खेड्यापाड्यातील नागरिकांना प्रवासासाठी एक साधन…

दापोलीत विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांचा महामेळावा… १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना लाभ, जिल्हा प्रशासनाकडून समाधान आणि आनंद देणारा कार्यक्रम – न्यायमूर्ती माधव जामदार…

रत्नागिरी : दापोली येथील विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश…

विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वतयारी नोडल अधिकाऱ्यांची बैठक…. नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेली जबाबदारी पार पाडावी -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

*रत्नागिरी : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करुन,…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय…

केंद्र सरकारने मराठी भाषेला दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी…

कोकण रेल्वेला ‘बेस्ट ईएसजी प्रॅक्टिसेस’साठी महात्मा पुरस्कार प्रदान…

दिल्ली  – दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात दिग्गजांच्या उपस्थितीत आयोजित कोकण रेल्वेला ‘बेस्ट ईएसजी…

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण ही काळाची गरज.., अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची पत्रकार परिषदेत माहिती…

मुंबई/ सिंधुदुर्ग /प्रतिनिधी- कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ची स्थापना १९९० मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री, कै.जॉर्ज…

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन…, स्वच्छतेमध्ये सातत्य असायला हवे, त्याची शिस्त हवी – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

You cannot copy content of this page