मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मंत्री…
Category: कोकण
कोकणात धरणेच झाली नाही, पैसे कुठे चाललेत? नीलेश राणे यांचा लक्षवेधीच्या माध्यमातून आरोप…
*नागपूर-* सत्ताधारी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी आज कोकणातील धरणावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. कोकणात सॉयल…
चंद्रावर जेवढा खर्च झाला नाही तेवढा ‘या’ रस्त्यावर! लोकसभेत ठाकरेंच्या खासदाराने गडकरींना आधी डिवचले नंतर हात जोडले….
मागील अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. प्रामुख्याने…
रत्नागिरी वाटद खंडाळा येथे “संविधान सन्मान सभा” उत्साहात संपन्न; ॲड. असीम सरोदे यांचे मार्गदर्शन..
रत्नागिरी /वाटद- रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ…
कपड्यांच्या बॅगांना पैशांची बॅग संबोधणे ही राजकीय अपरिपक्वता: ना. सामंत….
रत्नागिरी:- नगर परिषद निवडणूक प्रचारासाठी आलेले शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशांच्या…
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत नाराजी; निवडणुकीच्या आधी कोंडी सोडवण्याचे आव्हान…
गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार माधवी बुटालांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाला नगरसेवक…
महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे : मंत्री नितेश राणे,गणेशगुळे येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरण…
*रत्नागिरी* : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला…
कणकवलीत जर शिंदे शिवसेना आणि उबाठा सेना एकत्र येत असतील तर शिंदे शिवसेशी असलेले संबंध तोडू. सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती व्हावी, याच मताचा मी आहे -खासदार नारायण राणे.
“मी असेपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नाही” होऊ देणार नाही…. *कणकवली/प्रतिनिधी:-* सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती…
कोकणात भातशेतीचे मोठे नुकसान ; शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी- आ. शेखर निकम..
उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना दिले निवेदन,शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे- ना. अजितदादा पवार यांची ग्वाही……
मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर धुळीचे साम्राज्य,ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा आंदोलनाचा इशारा…
रत्नागिरी : मिऱ्या- कोल्हापूर महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असले तरी त्यामध्ये कोणतीही गती दिसून…