दिल्ली /प्रतिनिधी- दिल्लीतील सर्व सात लोकसभा मतदारसंघात अठराव्या शतकापासून पासून ते वर्तमानात प्रशासकीय सेवेत असणारे मराठी…
Category: राष्ट्रीय
भारत बनला आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश; पाकिस्तान अडचणीत…
*सिडनी/नवी दिल्ली :* आशिया पॉवर इंडेक्स-2024 च्या अहवालानुसार, भारत आशियातील तिसरा (India Powerful Country) सर्वात शक्तिशाली…
लोकसभेतील पराभवाचा डाग पुसून टाका:ठाकरे, पवार, काँग्रेसचे मतदार सोबत घेण्याचा प्रयत्न करा, अमित शहांचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला…
नाशिक- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…
भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांना पाडले तर आपल्या हातातून सत्ता जाईल- शहा:उत्तर महाराष्ट्राच्या बैठकीत विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करताना कानपिचक्या…
नाशिक- लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या फटक्याचा विचार करणे सोडा. पुढील आठ दिवसांत पक्षातील लहान-मोठी भांडणे मिटवा. तुमच्या…
अश्विन अण्णा हैं तो मुमकिन है…! चेन्नईत बांगलादेशचा पराभव करत अश्विननं पाडला विक्रमांचा पाऊस….
भारतीय क्रिकेट संघानं बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या आर.…
तिरुपती प्रसादमचे प्रकरण सुप्रीम काेर्टात:केंद्राने मागवला अहवाल, धर्म रक्षण बाेर्ड बनवा- उपमुख्यमंत्री पवन कल्याण…
हैदराबाद- साजूक तुपातील भेसळ उजेडात आल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) पुरवठादार कंपन्यांशी असलेला करार संपुष्टात आणला.…
सरकारचा मोठा निर्णय ; ‘वन नेशन वन इलेक्शन’ प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी..
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने भारतात एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला…
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल…
वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा *मुंबई, दि. 17 :* पर्यावरण रक्षण,…
खाद्यतेलाचे दर कडाडले; कच्च्या तेलावरील केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवले; खाद्यतेलाच्या दरात २५ रुपयांची वाढ?…
*मुंबई-* जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश अशी ओळख असणाऱ्या भारतात तेलबियांच्या घसरत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या…
भारत-बांगलादेश मालिकेत ‘हा’ स्टार खेळाडू राहणार खेळापासून दूर; BCCI घेणार मोठा निर्णय, कारण काय?…
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांनंतर 7 ऑक्टोबरपासून टी 20 मालिका होणार आहे. दोन्ही संघांमध्ये…