कमालच झाली, कोविड लॉकडाऊनचा चंद्रावरही परीणाम, संशोधकांचा मोठा दावा..

कोरोनादरम्यान पृथ्वीवर झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम चंद्रावरही देखील झाला होता असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.…

परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासूनच करावे लागेल:ब्रह्मकुमारी मोहिनी दीदी यांचे प्रतिपादन…

अबू रोड –  आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला चिंता तणावासह जीवन जगावे लागत आहे. प्रत्येकालाच अनेक समस्यांनी…

समाज परिवर्तनाचे कार्य पत्रकारच प्रभावीपणे करू शकतात: ब्रम्हाकुमार भाई निकुंज यांचे प्रतिपादन…

अबू रोड – आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाचे जीवनच धकाधकीचे जीवन बनले आहे  यापासून पत्रकारही अलिप्त नाहीत.…

काश्मीरवर नको ते बोलणाऱ्या पाकिस्तानी PM ना भारताने संयुक्त राष्ट्रात चांगलचं धुतलं…

भारताने काश्मीर मुद्यावरुन पुन्हा एकदा पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ…

दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया, क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड..

पावसामुळे इंडिया बांगलादेश कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. दुसऱ्या…

महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरपूर्वी विधानसभा निवडणुकीचा बार:गुन्हेगार उमेदवार, पक्षांना पार्श्वभूमीची द्यावी लागेल जाहिरात – राजीव कुमार ( EC )…

मुंबई- महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगण्याची चिन्हे आहेत. गत 2 दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय…

महाराष्ट्र निवडणूक- EC ने मुख्य सचिव-DGP यांच्याकडून उत्तर मागितले:100 अधिकाऱ्यांच्या बदल्या नाहीत; EC म्हणाले- निवडणुकीवर परिणाम होईल; तारखा लवकरच जाहीर होणार..

मुंबई- निवडणूक आयोगाने मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्याकडून आदेशाचे पालन न केल्याबद्दल उत्तरे मागवली आहेत. हे…

पर्यटन हा केवळ चर्चेचा नाही तर गांभीर्याने घेण्याचा विषय- माजी खासदार निलेश राणे..

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित रत्नागिरी पर्यटन परिषदेला माजी खासदार निलेश राणे यांची उपस्थिती.. रत्नागिरी- पर्यटन हा…

केंद्रीय निवडणूक आयोगाची टिम मुंबईत दाखल…

मुंबई- महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव…

कानपूर कसोटी: निर्धारित वेळेपेक्षा अडीच तास आधीच संपला पहिल्या दिवसाचा खेळ, कारण काय?…

भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर इथं खेळला जात…

You cannot copy content of this page