वांद्रित नेमके काय घडले ?… “त्या” मुलीने प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला, गावकऱ्यांनीही कायदा हातात न घेता…
Category: संगमेश्वर
फुंणगूसमध्ये लाईटचा खेळ खंडोबा.. महावितरणचा गलथाण कारभार…तीन तारखेच्या ग्रामसभेत माहिती अधिकार कार्यकर्ता सुभाष लांजेकर या संदर्भात उठवणार आवाज…
*संगमेश्वर(प्रतिनिधी) :* संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस या गावी महावितरण विभागाचा अक्षरशः भोंगळ कारभार सुरू आहेत्यामुळे येथील नागरिकांना…
पुर्ये येथील अंगणवाडी इमारत घोटाळा प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी:- मंगेश गोरुले यांची कोंकण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी…
▪️देवरुख:- पुर्ये येथील कथित अंगणवाडी इमारत घोटाळ्यात गटविकास अधिकारी देवरुख यांच्या चौकशी अहवालात तत्कालिन सरपंच तसेच…
संगमेश्वर तालुका कुणबी युवा समाज बांधवांची देवरूखात बैठक संपन्न….रत्नागिरी जि. प. चे माजी शिक्षण सभापती व कुणबी समाजाचे नेते सहदेव बेटकर यांची प्रमुख उपस्थिती…
देवरूख- संगमेश्वर तालुका कुणबी समाज युवक मित्र मंडळ यांच्यावतीने कुणबी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी संगमेश्वर…
निवेखुर्द परबवाडी केंद्राची शिक्षण परिषद हरपुडे शाळा नं.१ मध्ये संपन्न..
*देवरूख-* संगमेश्वर तालुक्यातील निवेखुर्द परबवाडी केंद्राची तिसरी शिक्षण परिषद नुकतीच केंद्र प्रमुख सुनिल करंबेळे यांच्या अध्यक्षतेखाली…
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरेपार्कतर्फे देवरुख पर्शरामवाडी शाळेला शालेय वस्तूंचे वाटप
*देवरूख-* परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरेपार्क (परळचा राजा) या मंडळाकडून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा…
देवरूख तहसिल कार्यालयाच्या आवारात ७५ फुट ध्वजस्तंभाचे लोकार्पण…
देवरूख- लहापणापासूनच विद्यार्थ्यामध्ये देशभक्ती निर्माण व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ७५ फुट ध्वजस्तंभ फडकविण्यात आलाआहे.…
नेत्रावती एक्सप्रेसच्या थांब्याचा वर्षपूर्ती सोहळा संगमेश्वर रेल्वे स्थानकात मोठ्या उत्साहात साजरा….
संगमेश्वर- नेत्रावती एक्सप्रेसच्या थांब्याचा वर्षपूर्ती सोहळा संगमेश्वर रेल्वे स्थानकात उत्साहात साजरा करण्यात आला. नेत्रावती एक्सप्रेस संगमेश्वर…
ब्रह्मकुमारीज तर्फे संगमेश्वर येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न!…
*संगमेश्वर:-* प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा देवरुख यांच्या वतीने राज योगिनी ब्रह्मकुमारी माधवी बहनजी यांच्या मार्गदर्शनाखाली …
चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर मधील 311 गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित,60 दिवसांत हरकती पाठवा….
रत्नागिरी – केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना…