दिव्यात भटक्या कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला:दोन वर्षांची वेदा गंभीर जखमी, महानगरपालिका विरोधात नागरिकांचा संताप;..

*मुंबई-* ठाणे येथील दिवा परिसरात भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दोन वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.…

महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे : मंत्री नितेश राणे,गणेशगुळे येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरण…

*रत्नागिरी* :  महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला…

मुंडे महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’राष्ट्रगीत सामूहिक गायन संपन्न…

*मंडणगड :*   येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात…

कल्याणमध्ये भाजपचा ‘इन्कमिंग प्लॅन’ फेल:महेश गायकवाड यांची शिवसेनेत घरवापसी, शिंदेंचे मध्यरात्रीचे खलबत आणि ‘डॅमेज कंट्रोल’….

मुंबई- कल्याण पूर्वच्या राजकारणात एक मोठा आणि अनपेक्षित राजकीय ट्विस्ट घडला आहे. भाजपमध्ये प्रवेशासाठी सर्व तयारी…

कणकवलीत जर शिंदे शिवसेना आणि उबाठा सेना एकत्र येत असतील तर शिंदे शिवसेशी असलेले  संबंध तोडू. सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती व्हावी, याच मताचा मी आहे -खासदार नारायण राणे.

“मी असेपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नाही” होऊ देणार नाही…. *कणकवली/प्रतिनिधी:-* सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती…

कोणताही क्लास न लावता सहावेळा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण; नांदेडचा ओमकेश जाधव झाला क्लास वन अधिकारी…

नांदेडच्या ओमकेश जाधव यानं यशाचं शिखर गाठलं आहे. त्यानं जिद्द आणि मेहनतीच्या बळावर क्लास वन पोस्ट…

थायलंड येथे झालेल्या ‘World Cup of Cultural Olympiad’ स्पर्धेत नूपूर निलेश शेट्ये हिला तृतीय क्रमांक — रामपेठ संगमेश्वरची कन्या ठरली जागतिक विजेती…

*संगमेश्वर:-दिनेश अंब्रे/ नावडी-* संगमेश्वर तालुक्याचा सांस्कृतिक वारसा आणखी एकदा उजळविणारी कामगिरी रामपेठ संगमेश्वर येथील सुकन्या नूपूर…

राजापूरात आघाडीचे ठरले , युती मात्र अद्यापही गुलदस्त्यात !

नगर परिषद निवडणुक आघाडी म्हणुनच लढवणार – माजी आमदार हुस्नबानू खलिफे व गणपत कदम यांची पत्रकार…

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेखाचे ९ नोव्हेंबरला गणेशगुळे येथे अनावरण; ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती…

रत्नागिरी: आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळस्थानी, म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे शिलालेख अनावरण…

जयगड  बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात,मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…

मुंबई- रत्नागिरी जिल्ह्यातीलजयगड  बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित  विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात…

You cannot copy content of this page