कला साधनेला २५ वर्षे पूर्ण, कला शिक्षक जितेंद्र पराडकर सरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार…

संगमेश्वर /प्रतिनिधी: पैसाफंड हायस्कूलच्या कला विभागाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाळेचे कला शिक्षक जितेंद्र दत्तात्रय…

ऐतिहासिक रायपाटण कार्यक्षेत्रात अप्पर तहसिल कार्यालय मंजुर करुन गावाचा सन्मान करावा , रायपाटणवासीयांची जोरदार मागणी…

नवीन तालुका निर्मितीसाठी प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांची रायपाटणसह पाचलमध्ये सभा राजापूर / प्रतिनिधी – रायपाटण हे…

समाज कल्याण कार्यालयात हिरकणी कक्ष सुरु; अन्य विभागांसाठी हा कक्ष प्रेरणादायी- सहायक प्राध्यापक डॉ. सुप्रिया सातपुते…

रत्नागिरी- मातृत्त्व महिलांना मिळालेले वरदान आहे. आईचे दूध हे बालकांसाठी अमृत असते. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष…

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला मात्र तरुणाने धावत जात त्याला अलगद झेलत त्याचा जीव वाचवला….

मुंबई- लहान मुलांना सांभाळणं काही सोपं काम नाही. कारण मुलं कधी काय करतील सांगता येत नाही.…

धामणी येथील वाघजाई नूतन मूर्ती आगमन शोभा यात्रेचेआयोजन!..शोभायात्रेत माजी आमदार सुभाष बने झाले समरसपणे सहभागी!..

श्रीकृष्ण खातू / धामणी – फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धामणी येथील देवी वाघजाई मंदिरात नूतन मूर्ती…

नाणार-बारसूतील प्रस्तावित ‘रिफायनरी’वर प्रश्नचिन्ह; कमी क्षमतेच्या प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्र्यांचे संकेत…

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील हा महत्त्वाकांक्षी रिफायनरी प्रकल्प प्रथम भूसंपादनातील अडचणी आणि नंतर त्यावर तापलेल्या राजकारणामुळे २०१८…

निसर्गरम्य संगमेश्वरतर्फे धामणी रेल्वे स्थानकावर लाक्षणिक उपोषण ,अनेक संघटना व राजकीय पक्षाचा पाठिंबा…

संगमेश्वर- धामणी येथील रेल्वे स्थानकावर मडगाव, जामनगर, पोरबंदर एक्स्प्रेसला थांबा मिळावा यासाठी निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुपतर्फे गेली…

76 व्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन , कशेळी गाव होणार संपूर्ण सौर ऊर्जेवर ,धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून बंदुकांची निर्मिती रत्नागिरीमध्ये -पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून सैनिकांच्या हातातील बंदुका रत्नागिरीमध्ये निर्मिती होणार आहेत. विजेच्या बाबतीत ग्रामपंचायतींना…

१५ वा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात ; मतदार यादीत नाव नोंदवून लोकशाही सुदृढ करावी – उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड..

रत्नागिरी : तरुण म्हणजे देशाचे भवितव्य आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदार यादीत आपली नावे…

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या पीसीआय ॲपचे लोकार्पण..

रत्नागिरी : जिल्हा परिषद व आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने रस्त्यांच्या पृष्ठभागांचा दर्जा ठरविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या…

You cannot copy content of this page