सांस्कृतिक केंद्राचा पडदा अखेर १७ वर्षानी स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या हस्ते उघडला.

चिपळूण : कोकणातील सांस्कृतिक चळवळीचा वारसा जोपासणाऱ्या येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ स्वातंत्रदिना…

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

रत्नागिरी- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय…

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इरशाळवाडीला भेट;

डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनाग्रस्तांच्या दु:खावर फुंकर सहा महिन्यांत कायमस्वरूपी पुनर्वसन करणार : इरशाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा…

श्री काळभैरव मंदिर जीर्णोद्धार निधीकरिता मुबंईत “शक्ती-तुऱ्याचे” आयोजन

कवी/शाहीर उमेश पोटले विरूद्ध गायक/शाहीर रविंद्र भेरे अशी पाहण्यासारखी कलगी – तुरा जुगलबंदी मुंबई ( दिपक…

कोकणातील सर्वात मोठी शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराजांचा उंच पुतळा, ३ डी मल्टीमीडिया इव्हेंट थिबा पॅलेस परिसरात उभारण्यासाठी ३०० कोटींची तरतूद : पालकमंत्री उदय सामंत

जिल्हयात रत्नागिरी, चिपळूण शहरातील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी 150 कोटी मंजूर रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहासाठी 10 कोटी तर…

नितीन देसाई यांचे दुःख काय होतं हे सांगितले तर टीका करणाऱ्या लोकांना पळता भुई थोडी होईल : उद्योगमंत्री उदय सामंत यांचा घणाघात

खालच्या शब्दात कोणावर टीका करणे हे माझ्यावरचे संस्कार नाही, आजच्या मेळाव्याची गर्दी पाहून काही लोक रत्नागिरी…

आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई, दि 15 : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगारदेखील मोठ्या…

देशातील प्रत्येक नागरिकाला गावाच्या ग्रामपंचायतींच्या सभांना बसण्याचा अधिकार. पहा सविस्तर

देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या गावाच्या ग्रामपंचायतींच्या दरमहा होणाऱ्या मासिक सभांना बसण्याचा अधिकार आहे. दबाव वृत्त: मित्रांनो,…

भ्रष्टाचाराच्या राक्षसाने देश आपल्या विळख्यात घट्ट पकडून ठेवलं होतं-पंतप्रधान नरेंद्र मोदी

लाल किल्ल्यावरील माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी…

दुनियेचा पोशिंदा लघुचित्रपटाने मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा,झुंजार प्रोडक्शन एक पाउल पुढे

मुंबई (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर ) भारत हा कृषिप्रधान देश आता केवळ इतिहासा पुरता उरला आहे असे…

You cannot copy content of this page