आमदार शेखर निकम यांनी देवरुख शहरात पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसोबत शुभेच्छा फेरी काढून शहरातील व्यापारी बंधू-भगिनींना सदिच्छा भेट देऊन दिपावलीच्या दिल्या शुभेच्छा !!!..

प्रत्येक व्यापारांच्या दालनातील आकर्षक सजावट व दर्जेदार वस्तु कौतुकास्पद- आमदार शेखर निकम देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख…

विशालकाय व्हेल मासा गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर!,गणपतीपुळे येथे व्हेल माशाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न..

रत्नागिरी/ जनशक्तीचा दबाव : खोल समुद्रातून गणपतीपुळे येथील किनाऱ्यावर भरकटत आलेला सुमारे चार टन वजनाचा ब्ल्यू…

महाराष्ट्रात तब्बल २७ हजार शाळांना विजचं नाही..

निम्म्याहून अधिक शाळा आहेत इंटरनेटविना! मुंबई – राज्यात शालेय स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याची जय्यत तयारी…

“चरणदास आता आपली दादागिरी दाखवू शकत नाहीत”, वडेट्टीवारांची अजित पवारांवर टोलेबाजी

नागपूर – महायुतीत सामील झाल्यानंतर अवघ्या चारच महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत नाराज असल्याची चर्चा आहे.…

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

चिपळूण – येथील वाशिष्टी नदीमधील गाळ काढण्याचे काम थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. गाळ काढण्यासाठी…

डिंगणी खाडी भागाला जोडणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच मोठे खड्डे..

१०० मीटरच्या रस्त्यात पडलेल्या खड्यांमुळे आणि खडीवरती आल्याने ग्रामस्थ त्रस्त संगमेश्वर/ जनशक्तीचा दबाव ▪️संगमेश्वर खाडीभागाला जोडणाऱ्या…

दुष्काळासाठी उपाययोजना:शेतकऱ्यांना कर्जासाठी तगादा नाही, पुनर्गठन होणार, परीक्षा शुल्क माफी

प्रतिनिधी | सोलापूर रोजगार हमी योजनेतील कामे सुरू करा… जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती…

वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत ग्राहक मेळाव्याचे आयोजन..

जनशक्तीचा दबाव /साखरपा-संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील रत्नगिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा साखरपा शाखेचा ३२ वा वर्धापन दिनानिमित्त…

साईबाबांना 3.75 कोटी रुपयांची आभूषणे, हिरेजडित रत्नमुकुटासह सुवर्णजडित शाल:ऐश्वर्यसंपन्न लक्ष्मीपूजन; विद्युत रोषणाईने मंदिर परिसर खुलला..

शिर्डी/ जनशक्तीचा दबाव-कोट्यवधींची आभूषणे, मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, हजारो भाविकांचा दीपोत्सव व देश-विदेशातील भाविकांच्या साक्षीने…

उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी कायदा? महाराष्ट्रात आरक्षण मिळणार? जाणून घ्या नेमक्या तरतुदी काय?

गेल्या अनेक वर्षांपासून देशात समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे भाजपाकडून सांगितले जाते. भाजपाची नेहमी…

You cannot copy content of this page