गणेशाेत्सवाकरिता मध्य रेल्वे कोकणात चालविणार १५६ गणपती विशेष गाड्या….

मुंबई :- गणपती सणाकरिता काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या साेयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे १५६ गणपती विशेष गाड्या चालविण्याची…

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर…

प्रतिनिधी : १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारताच्या वन डे व कसोटी संघाची…

नेरळमध्ये पाणी पेटले, नागरिकांचा नेरळ ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा, सरपंचांसह सदस्यांना धरले धारेवर, राजेंद्रगुरूनगरच्या नव्या पाइपलाइनच्या कामाने पेटला वाद….

नेरळ ता. सुमित सुनिल क्षीरसागर- नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सध्या पाणीबाणी सुरु आहे. नेरळ ग्रामपंचायतच्या जुन्या पाणी…

‘आपत्ती व्यवस्थापनात भारत एक मोठी जागतिक शक्ती’ ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींकडून अनेक महत्वपूर्ण गोष्टींचा उल्लेख…

नवी दिल्ली- मन की बातच्या १०२ व्या भागात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्यासमोर खूप सर्वात मोठे…

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी रुपये खर्चास मान्यता..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश सुरु होणार रत्नागिरी : रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्नीत ४३० खाटांचे…

रत्नागिरी जिल्ह्यातील जलशक्ती अभियानांअतर्गत कामांचा आढावा..

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हयातील जलशक्ती अभियानांअतर्गत कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे आरती सिंग परिहार, Director, Automic…

“…तर १९९६ सालीच शरद पवार पंतप्रधान झाले असते,” प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा

“देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की…” राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधानपदाचे…

राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे, मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा..

मुंबई : राज्यात चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अद्यापही मान्सून लांबणीवर आहे. पण हवामान खात्याकडून काही महत्त्वाच्या शहरांना…

रेणापुर येथील मातंग समाजाचे मजुर दिवंगत गिरधारी तपघाले यांच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

रिपब्लिकन पक्षातर्फे 2 लाख रुपयांची केली सांत्वनपर मदत राज्यात सामाजिक सलोख्यासाठी समाजाने सुध्दा पुढे आले पाहिजे…

राज्यातील ४४९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय….

मुंबई- राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील ४४९…

You cannot copy content of this page