*दीपक भोसले/संगमेश्वर –* रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर कोकणातील निसर्गसौंदर्य अधिकच बहरले आहे. अशातच मृग…
Author: जनशक्तीचा दबाव
मुख्य संपादक
सांबरे रुग्णालयाच्या माध्यमातून खरी जनसेवा होणार आहे : खा. नारायण राणे..
रत्नागिरी – रत्नागिरीत सुरू झालेल्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या श्री भगवान सांबरे मोफत रुग्णालयाच्या उद्घाटन…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एसटीच्या विरंगुळा विश्रामगृहाचे लोकार्पण…
रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विशेष निधीमधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विरंगुळा विश्रामगृहाचे उपमुख्यमंत्री…
राज्यामध्ये प्रगती आणि समृद्धी सरकार –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे….शेतकरी आपला अन्नदाता, आपला मायबाप ; बियाणे अतिशय उत्कृष्ट प्रतीची हवीत….
रत्नागिरी : राज्यामध्ये प्रगती सरकार आणि समृध्दी सरकार आहे. राज्याला पुढे नेणारे सरकार आहे. शेतकरी आपला…
माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे – संचालक हेमराज बागुल…
रत्नागिरी : स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक आणि राजकीय या आशयाने विकसित झालेली पत्रकारिता स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात देशाला महासत्ता करण्यासाठी…
माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा….
सुभाष बने यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा… देवरुख: माजी आमदार डाँ. सुभाष बने…
लक्ष्मण हाकेंची भोकरमध्ये तोडपाणी:चव्हाणांच्या लेकीसाठी ओबीसी उमेदवार मागे घ्यायला लावला, अमोल मिटकरींकडून ऑडिओ क्लिप शेअर…
अकोला- महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असले तरी स्थानिक पातळी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस अजूनही सुरूच आहे.…
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नाट्यमय कलाटणी:नीलेश चव्हाणने मैत्रिणीला ठेवले होते सोबत, तिच्याच मोबाईलचा केला होता वापर…
पुणे- वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित नीलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला असून, त्याच्या अटकेमागे…
उझबेकिस्तान देशाचा पारंपरिक कुराश खेळाच्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचे वर्चस्व….
पहिल्यांदाच खेळून दिवा शहरातील कु. आयुषी अश्विनी अमोल केंद्रे हिने जिंकले रौप्यपदक! उझबेकिस्तान- कोल्हापूर येथे कुराश…
भविष्यात तालुक्यात अखंडीतपणे विजपुरवठा कसा सुरळीत राहिल यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा विस्तृत अहवाल द्या,महावितरणच्या अधिकाऱ्यांना आ. किरण सामंत यांच्या सुचना…जनतेचे फोन उचलून त्यांना योग्य उत्तरे द्या….
राजापूर। प्रतिनिधी : मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्हयात अनेक भागात विजपुरवठयाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र भविष्यात…