अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची पदोन्नतीने बदली…

संभाजीनगर येथे राज्य गुप्त वार्ता विभाग उपआयुक्तपदी बढती… *रत्नागिरी:* रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची…

३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार….

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली…

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी तळवली तालुका गुहागर येथील सरपंच मयुरी शिगवण पात्र ठरवल्याने सरपंच पदावर राहणार कायम…

रत्नागिरी प्रतिनिधी- रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी तळवली तालुका गुहागर येथील सरपंचांना आपल्या दिलेल्या निकाल मध्ये पात्र ठरवले आहे.…

सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांच्या सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान तर्फे शेतकऱ्यांना मोफत खतांचे वाटप…

कडवई /दीपक तुळसणकर- सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांच्या सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान मार्फत दरवर्षाप्रमाणे शेतकऱ्यांना खताचे…

रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता…

मुंबई- राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहेत. शेतीचे…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला तर जगाला भारी पडू, अमली पदार्थाचे सेवन करणार नाही, सेवन करायला देणार नाही ही खरी राष्ट्रभक्ती- पालकमंत्री डॉ. उदय सामंत..

रत्नागिरी- कुठचीही मुलं अमली पदार्थाचे सेवन करणार नाहीत आणि अमली पदार्थाचं सेवन करायला न देणं हीच…

रत्नसागर रिसॉर्ट जप्ती स्थगितीला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ…

*रत्नागिरी:* शहराजवळील भाटये येथील रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणी आता जप्ती स्थगितीसाठी जिल्हा न्यायालयाकडून २५ जून पर्यंत मुदतवाढ…

पेठकिल्ला, भाटकरवाडा येथे तीन गाड्या पेटवल्या; परिसरात भीतीचे वातावरण…

रत्नागिरी: शहरातील पेठकिल्ला, भाटकरवाडा येथे शुक्रवारी पहाटे तीन गाड्या जाळण्यात आल्या. अज्ञात माथेफिरू कडून हा प्रकार…

चीनमध्ये पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांना राजनाथ सिंह यांनी सुनावले, रोखठोक सांगितले, दहशतवादाविरोधात कारवाई सुरुच राहणार….

भारत दहशतवादाविरुद्ध कारवाई करत राहणार आहे. शांतता, समृद्धी आणि दहशतवाद एकत्र येऊ शकत नाहीत. या आव्हानांना…

कुठे आहेत एकनाथ शिंदे? बंकरबिंकरमध्ये लपून बसलेत काय? संजय राऊत यांचा संतप्त सवाल…

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण स्थिरावले होते. पण आता राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. हिंदीविरोधी मोर्चात…

You cannot copy content of this page