शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा वेळेत झाला नाही तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल शेतकरी…
Day: May 20, 2025
मच्छिमारांना अवकाळी पावसाचा फटका; समुद्रकिनारी सुकी मासळी भिजून मोठे नुकसान…
अवकाळी पावसामुळे भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागातील सुकत ठेवलेली मासळी भिजून मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. मच्छिमारांना…
म्हाडाच्या नोटिसांनी पळाले वसाहतींच्या तोंडचे पाणी; शिवाईनगर, वर्तकनगर, महाराष्ट्रनगरमध्ये २० वर्षांनी अचानक पाणीपट्टी-दंडाच्या नोटिसा…
शिवाईनगर, वर्तकनगर, महाराष्ट्रनगरमध्ये २० वर्षांनी अचानक पाणीपट्टीची बिले आणि त्यावर लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा म्हाडा प्रशासनाने…
छगन भुजबळांचे महायुती सरकारमध्ये पुनरागमन; मंत्रीपदाची घेतली शपथ, नाराज नेत्यांबद्दल म्हणाले..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रीमंडळात पुन्हा एकदा प्रवेश केला. मुंबईतील राजभवनात…
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण जयंत नारळीकर यांचे निधन…
ब्रह्मांडविज्ञान आणि विज्ञानाच्या लोकप्रियतेत अग्रेसर असलेल्या नारळीकर यांनी महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्था स्थापन करण्यात आणि संशोधकांच्या पिढ्यांचे…
पुढील ४-५ दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज…
मान्सून जर वेळेपूर्वी केरळमध्ये दाखल झाला तर २००९ नंतर भारतीय मुख्य भूमीवर मान्सून सर्वात लवकर दाखल…
कोविडच्या नव्या व्हेरियंटचा उद्रेक, मुंबईत मृत्यू ; सांडपाण्यातही आढळले विषाणू….
नवी दिल्ली : कोविड- १९ ने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चीन, सिंगापूर, हाँगकाँग आणि…
सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे जांभारी बंदरात लोकार्पण,पर्यटकांना नम्रतापर्वक वागणूक द्यावी ,भाट्ये पुल येथे हाऊसबोट टर्मिनल ; महिलांसाठी आणखी 3 हाऊस बोटी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : कोकणात विशेषत: जिल्ह्यात जांभारीत दुसऱ्या हाऊस बोटीचे लोकार्पण होत आहे. पर्यटकांना केरळनंतर आता जांभारीत…
विश्वनाथ कॅन्सर केअर फाऊंडेशन, एसबीआय सीएसआर,नुतनीकरण खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण,इमारत चांगली राहण्यासाठी सर्वांची जबाबदारी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नुतनीकरण खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय…
भारतीय जनता पार्टीच्या सिंदूर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…
रत्नागिरी (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी येथे भव्य सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले.…