ओडिशात ५० लोकांना घेऊन जाणारी बोट महानदीत उलटली; ७ जणांचा मृत्यू? अनेकांना वाचवण्यात यश…

भुवनेश्वर- ओडिशातील झारसुगुडा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. ओडीशातील महानदीत ५० प्रवाशांसह एक बोट उलटली…

महाराष्ट्रात कुठे ही रसवंती गृहात ऊसाचा रस पिण्यासाठी थांबल्यावर तुम्हाला असा प्रश्न कधी पडलाय का…? की या बहुतांश रसवंती गृहांची नावे ‘ नवनाथ किंवा कानिफनाथ ‘ का असतात…?

▪️आता उन्हाळा चांगलाच जाणवू लागलाय… अमृततुल्यवर होणाऱ्या चाय पे चर्चावाल्या गरम चर्चाचे फड नवनाथ रसवंती गृहावर…

शिवसेनेचा शहर मेळावा उत्साहात..

विनायक राऊत पुन्हा एकदा जिंकून विजयाची हॅट्ट्रिक मारणार असल्याचा जयघोष रत्नागिरीतील माळनाका येथील मराठा हॉलमध्ये महविकास…

दिनांक 20 एप्रिल 2024 जाणून घेऊया आजच्या पंचांग पंचांग मधून काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग सूर्योदय , सूर्यास्त आणि राहूकाळ वाचा पंचांग…

दिनांक 20 एप्रिल 2024 चा काय आहे अमृत काळ, आज काय असेल सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ,…

दिनांक 20 एप्रिल 2024 जाणून घेऊया आजच्या राशी भविष्य मधून ‘या’ राशीच्या लोकांना साडेसातीपासून मिळेल मुक्ती, पूर्ण होतील सर्व इच्छा…

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा…

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत…

१९ एप्रिल/रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात केलेले काम हा ट्रेलर आहे.…

जोरदार शक्तिप्रदर्शनाने नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल…

रत्नागिरी : जोरदार शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून आज आपला…

देशातील पहिल्या कॅशलेस धसई गावात रोखीनं व्यवहार; आठ वर्षांपासून मोदी सरकारची घोषणा हवेतच…

देशातील पहिलं कॅशलेस गाव म्हणून धसई गावाच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, आठ वर्षांनंतरही गावातील व्यवहार…

नांदेडमध्ये BJP ची दमछाक होत आहे का?:PM नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांच्या धडाक्यामुळे रंगली चर्चा…

नांदेड- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा अलगद भाजपच्या…

आधी कर्तव्य मतदानाचं, मगच लगीन म्हणत नागपूरात नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क…

नागपूर- लग्न… प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा, महत्वाचा प्रसंग. पण त्याहून महत्वाचं असतं ते आपल्या राष्ट्राप्रती, आपल्या…

You cannot copy content of this page