अहमदनगर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का?:मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी घेतली शरद पवार यांची भेट; तुतारी हाती घेण्याची शक्यता…

मुंबई- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश…

मनोज जरांगे यांचे उपोषण 9 व्या दिवशी स्थगित:मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना सरळ करण्याचा इशारा; नेत्यांच्या सभेला न जाण्याचे आवाहन…

जालना- मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या 9 व्या दिवशी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.…

परतीचा पाऊस पुन्हा झोडपणार:संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा; तर मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

मुंबई- मान्सून परतीचे प्रवासाला असताना महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपले आहे. मुंबई आणि पुणे परिसरामध्ये झालेल्या जोरदार…

लोकसभेतील पराभवाचा डाग पुसून टाका:ठाकरे, पवार, काँग्रेसचे मतदार सोबत घेण्याचा प्रयत्न करा, अमित शहांचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला…

नाशिक- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांना पाडले तर आपल्या हातातून सत्ता जाईल- शहा:उत्तर महाराष्ट्राच्या बैठकीत विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करताना कानपिचक्या…

नाशिक- लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या फटक्याचा विचार करणे सोडा. पुढील आठ दिवसांत पक्षातील लहान-मोठी भांडणे मिटवा. तुमच्या…

पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी करावयाचे काही उपाय !

आरोग्य- सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पोट साफ झालं की आपल्यालाही…

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्तींना मोफत मोबाईल वितरण, शहरातील सीआरपींनाही मोफत मोबाईल देऊ -पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधान व्यक्तींना अर्थात सीआरपींना मोफत मोबाईल…

गाव विकास समिती कडून चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी सौ. अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर

सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला उमेदवारी देत गाव विकास समिती कडून सामान्य जनतेच्या हिताच्या  राजकारणाला सुरुवात… रत्नागिरी: गाव…

भारतीय जेम्स आणि ज्वेलरी रत्नागिरी कॅम्पस कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन,५० चे ५०० प्रशिक्षणार्थी करण्याचा प्रयत्न करावा – पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी :- येथील विठ्ठल मंदिराजवळील संतोष विश्वनाथ खेडेकर ज्वेलर्सच्या पहिल्या मजल्यावर भारतीय जेम्स आणि ज्वेलरी संस्था…

पाली दीक्षाभूमीवर समाज मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपूजन, संविधानामुळे मी मंत्री झालो याची सदैव जाणीव – पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी मंत्री झालो, याची सदैव मला जाणीव आहे.…

You cannot copy content of this page