रत्नागिरी : आंबोली घाटात टेम्पो दरीत कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला आहेआंबोली घाट रस्त्यावरील सावरीचे वळण येथे…
Year: 2023
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त “स्वराज्य फाऊंडेशन” तर्फे थंड पेय आणि जल वाटप.
जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | एप्रिल १६, २०२३. “स्वराज्य फाऊंडेशन” चे संस्थापक अध्यक्ष उदय अशोक…
‘धरोहर भारत की – पुनरुत्थान की कहानी’ माहितीपटाच्या माध्यमातून नव्या भारताची झलक, संस्कृती आणि समृद्ध वारशाचा अद्वितीय संगम. – मा. आमदार बाळ माने.
डीडी नॅशनलराष्ट्रीय प्रसारण वाहिनीवर ‘धरोहर भारत की- पुनरुत्थान की कहानी’ या माहितीपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले…
ब्रेकिंग न्यूज ; अजित पवार ३५-४० आमदारांसह भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी
सज्ज; प्रफुल पटेल सूत्रधार ?
पुणे :- अजित पवार नाराज आहेत , नॉटरिचेबल आहेत, अशा अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू…
लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली – केंद्रीय मंत्री अमित शहा नवी…
संगमेश्वर ; देवरुख शहरात १८ एप्रिल पासून एक दिवस आड पाणीपुरवठा
देवरुख : संभाव्य भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मान्सूनच्या आगमनापर्यंत नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने १८ एप्रिलपासून…
काम मनसे करणार श्रेय शिवसेना
घेणार, जनतेची दिशा-भूल करणे बंद करा!
मनसेचे तुषार पाटील यांचा रेल्वे तिकीटघर उद्घाटनावरून शिवसेनेला टोला
दिवा : दिवा पूर्वेला रेल्वेचे तिकीट घर व्हावे अशी मागणी येथील नागरिक अनेक वर्षांपासून करत होते.…
वळवाने झोडपले, गारांचा खच; साताऱ्यात पावसाच्या जोरदार सरी
सातारा :- गेल्या आठवड्यापासून वळवाचा पाऊस जिल्ह्यात ठिकठिकाणी बरसत आहे. शुक्रवारी वळवाने सातारा शहरासह जिल्ह्याला झोडपले.…
मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची एक बाजू पूर्ण करण्याचा प्रयत्न-बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कोकण दौऱ्यानंतर कामाला अधिक गती आली आहे. मे महिन्याच्या…
घनकचरा प्रश्नी रत्नागिरी पालिकेला नोटीस ; घनकचरा प्रकल्प राबविण्यात दिरंगाई झाल्याने मनसे आक्रमक
रत्नागिरी : दांडेआडम येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरात लवकर तयार करण्याचे न्यायालयाचे आदेश असूनही रत्नागिरी नगर…