मराठी माणसा जागा हो! “महाराष्ट्र” संरक्षण संघटना सलग्न मी मराठी एकीकरण समितीची साद

वरळी ; प्रतिनिधी ‘मराठी माणसा जागा हो!’ ने दुमदुमली वरळी मराठी भाषा जतन संवर्धन संरक्षणआणि मराठी…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर महिन्याभरातंच
गोविंदा पथकांना विम्याचं संरक्षण देणारा शासननिर्णय जारी ; रोहिदास मुंडे आई एकविरा गोविंदा पथक दिवा

दिवा ; प्रतिनिधी दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीग सारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील…

गणपती स्पेशल ट्रेनचे ठाणेकरांसाठी १० डबे राखीव; पहा सविस्तर

दिवा: गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर चालवण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ अनारक्षित विशेष गाडीच्या २४ डब्यांपैकी १० डबे…

ठाणे जिल्हा प्रशासनाकडून वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा

ठाणे : मागील एक आठवड्यापासून दिवा मुंब्रा खाडीत वाळू माफियांकडून दिवसा अवैध पद्धतीने वाळू उपसा केला जात…

यंदा प्रो-लीग गोविंदा स्पर्धाही होणार, राज्यातील ५० हजार गोविंदांना विम्याचं कवच मिळणार

महाराष्ट्र : दहीहंडीउत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना अपघात किंवा दुर्घटना होण्याची शक्यता असते, त्यामुळेच गोकुळ अष्टमीला दहीहंडी…

कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा; तर कोल्हापूरमार्गे जाण्याऱ्यांसाठी टोलमाफी

मुंबई : कोकणातील गणेशोत्सवाची लगबग ही सर्वांच्या परिचयाची आहेच. त्याच पार्श्वभूमीवर गणोशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी…

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,आपुल्या घरात हाल सोसतो मराठी.. रवींद्र कुवेसकर ;महाराष्ट्र संरक्षण संघटना

महाराष्ट्र : मुंबई हे मराठी माणसांचं शहर असल्याचं बोललं जातं.याच शिव छत्रपतींच्या स्वराज्यात मराठी माणसांवर अन्याय…

चांद्रयान-३ चंद्रापासून अवघ्या २५ किमी अंतरावर; चांद्रयान-३ चा प्रवास शेवटच्या टप्प्यात…

श्रीहरीकोटा- भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-३ ही अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ उतरण्यासाठी फक्त ३…

लडाखमध्ये लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले; ९ जवान शहीद…

लडाख- लडाखच्या कियारी शहरात भारतीय सैन्याच्या जवानांचे वाहन खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत…

सक्सेस स्टोरी…. कृषी पदवीनंतर शेतीच्या ओढीमुळे सिंधुदुर्गमधील तरूण करतोय भाजीपाल्याची लागवड; घेतोय लाखोंचे उत्पन्न…

सिंधुदुर्ग- कोकणात प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस अशा हंगामी पिके घेतली जातात. त्यामुळे इतर…

You cannot copy content of this page