कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा; रत्नागिरीला रेड अ‍ॅलर्ट, मुंबई-ठाणेसह राज्यात कसं असेल हवामान?…

गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अ‍ॅलर्ट’ देण्यात आला होता. तर शुक्रवारी रत्नागिरीला आणि शनिवारी रायगडला ‘रेड अ‍ॅलर्ट’…

मच्छिमारांच्या विरोधानंतरही राज्य सरकार सागरी सेतूवर ठाम? उत्तन-विरार प्रकल्प कुठून कसा?मासेमारी व्यवसाय धोक्यात, घरंही जाण्याची शक्यता…

उत्तन-विरार सागरी सेतूला मच्छिमारांचा विरोध असतानाही, ‘एमएमआरडीए’ने सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सेतूमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात…

विकी मुख्यदल या जवानांची या मन हे लावून टाकणारे कथा ,7 जूनला साजरा केला वाढदिवस, अन् लगेचच… मुंब्रा दुर्घटनेतील दुर्दैवी मृत्यू…

मुंब्रा ते दिवा लोकल ट्रेन स्टेशन दरम्यान मोठा अपघात झाला आहे. या रेल्वे अपघातामध्ये एका जवानाच…

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!…

*मेट्रो लाईन ४ च्या कामामुळे ठाणे ते ठाणे- घोडबंदर स्लिप रोड पुढील दोन दिवस रात्री वाहतुकीसाठी…

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन; वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

विषयाचा व्यासंग, सखोल चिंतन, स्पष्ट भूमिका आणि परखड विवेचन ही त्याच्या लिखाणाची आणि वक्तृत्वाची वैशिष्ट्ये आहेत.ज्येष्ठ…

‘आणीबाणी’चा दिवस काळा दिन पाळणे गरजेचे; भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मत…

देशातील आणीबाणीच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून, त्यावेळी काँग्रेस पक्षाने संविधानाचा अपमान केला. दीड लाखांपेक्षा…

दिवा शहरात शाळा सुरू होण्याच्या आधी गोरगरीब विद्यार्थी पालकवर्ग आर्थिक संकटात. …

दिवा/ ठाणे/ प्रतिनिधी- दिवा शहरातील अधिकृत व अनाधिकृत शाळेवर होणाऱ्या कारवाईच्या भीतीने दिवा शहरातील गोरगरीब पालकवर्ग…

बोरीवलीतील काहीजण तुर्कीला गेले, कट्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय, ATS च्या हाती महत्वाचे धागेधोरे …

*पडघा (Padgha) येथील बोरीवली (Borivali)  गावात दहशतवादविरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात काही महत्वाची माहिती तपास यंत्रणांना मिळाली…

भिवंडीत तयार केला नवा मुस्लिम देश, शरीयत कायदा लागू; ATS च्या खुलाशाने झोप उडाली…

ठाणे :- भिवंडीच्या पडघामधल्या ATSच्या छापेमारीत धक्कादायक खुलासा झाला. नाचन परिवारानं स्लिपर सेल तयार केल्याची माहिती…

उझबेकिस्तान देशाचा पारंपरिक कुराश खेळाच्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचे वर्चस्व….

पहिल्यांदाच खेळून दिवा शहरातील कु. आयुषी अश्विनी अमोल केंद्रे हिने जिंकले रौप्यपदक! उझबेकिस्तान- कोल्हापूर येथे कुराश…

You cannot copy content of this page