नेपाळने टी-20 मध्ये पहिल्यांदाच वेस्टइंडिजला हरवले:नेपाळने पहिल्या मालिकेत विजयी सुरुवात केली, वेस्टइंडिजचा डाव 129 धावांवर गुंडाळला….

*शारजाह-* शारजाह येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात नेपाळने वेस्टइंडिजचा १९ धावांनी पराभव…

राज्यावर पावसाचे संकट कायम; मुंबई, ठाण्यासह पालघरला आज रेड अलर्ट जारी….

*मुंबई-* दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला…

कल्याण मटका’ खेळवणाऱ्यावर संगमेश्वर तालुक्यात कारवाई!…

रत्नागिरी दि २७ सप्टेंबर- संगमेश्वर तालुक्यात ‘कल्याण मटका’ नावाचा अवैध जुगार खेळवणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे…

नवरात्र विशेष लेख- संगीत क्षेत्रातील भजन सरिता नम्रता यादव…

संगमेश्वर अर्चिता कोकाटे- नवरात्र विशेष संगमेश्वर तालुक्यातील कडवई यादव वाडी येथील सलून व्यावसायिक नागेश यादव यांच्या…

कसबा हायस्कूलमध्ये  विद्यालयाचे संस्थापक पैगंबरवासी काकासाहेब मुल्लाजी यांची पुण्यतिथी व एच. एस. सी. व एस. एस. सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न….

संगमेश्वर/दि २७ सप्टेंबर- न्यू इंग्लिश हायस्कूल व जुनिअर कॉलेज कसबा या विद्यालयांमध्ये शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर,…

30 सप्टेंबर पर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान,नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी

रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने…

पोटच्या मुलीला ठार मारणाऱ्या आईला न्यायालयीन कोठडी….

रत्नागिरी: सतत रडत असल्याच्या कारणातून पोटच्या मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबुन तिचा जीव घेणार्‍या महिलेला न्यायालयाने…

जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण,सातव्या टप्प्यात ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार….

रत्नागिरी: जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या दोन-तीन…

नावडी ग्राम नावडी ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छता व पोषण अभियान संपन्न …..

संगमेश्वर /अर्चिता कोकाटे- संगमेश्वर येथील नावडी ग्रामपंचायतच्या वतीने शासनाच्या स्वच्छता ही सेवा 2025 अभियान अंतर्गत आठवडा…

कर्ज प्रकरणात ग्राहकांना न्याय मिळवून देणार,महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा इशारा….

रत्नागिरी : राजापूर अर्बन बँकेने कर्ज व्यवहारात गैरप्रकार केले असून, त्याचा त्रास ग्राहकांना होत आहे. त्रासामुळे…

You cannot copy content of this page