तब्बल चार दशके अडथळा ठरलेल्या पुररेषेचा नवा फटका अधिक त्रासदायक , नागरिकांचा विरोध झुगारुन राजापूरात तिच पुररेषा लागु ,नव्या पुररेषेने राजापूरचे अस्तित्वच धोक्यात…

राजापूर – साधारण १७७९ साली राजापूर बंदर गाळाने भरल्याने मोठी जहाजे बंदरात येणे बंद झाल्याचे उल्लेख …

आर्थिक अडचणीचे कारण सांगत १६ लाखांची फसवणूक…

रत्नागिरी: फिर्यादी यांच्या मुलीशी मैत्री करुन तिचा आणि तिच्या आईचा विश्वास दृढ करुन स्वतःच्या आर्थिक अडचणीचे…

कडवई बौद्ध विकास मंडळ, स्थानिक व मुंबई आयोजित अशोकचक्र स्तंभ उद्घाटन सोहळा आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत संपन्न…

संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील कडवई बौद्ध विकास मंडळ, स्थानिक ग्रामस्थ व मुंबई येथील बौद्ध बांधवांच्या संयुक्त विद्यमाने…

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती,रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मुंबईच्या अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा पदावर पदोन्नती….

मुंबई- राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती देण्यात आली असून उप महानिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती करण्यात…

नावडी येथे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सुर्वे यांचा सत्कार संपन्न…

संगमेश्वर / दिनेश अंब्रे- संगमेश्वर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री संतोष एकनाथ सुर्वे राहणार नावडी भंडारवाडी यांचा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज हॉटेल इंडस्ट्रीजने गुंतवणूक करावी यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील….

मंत्रालयात पालकमंत्री यांनी घेतली ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांची बैठक,प्रकल्प उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन… सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-  पर्यटन दृष्ट्या…

जिल्ह्यात मागील वर्षात 16 हजार 551 ग्राहकांना वीज जोडणी, रत्नागिरी परिमंडलात वीज ग्राहकांना तात्काळ सेवा…

*रत्नागिरी :* ‘सुकर जीवनमान’ संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तात्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील…

कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण घेतलेली पदवी देशाच्या कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देणारी ठरावी – मंत्री उदय सामंत..

दापोली/ प्रतिनिधी- दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 43 व्या पदवीदान समारंभास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल…

मिऱ्या-अलावा येथे झाडाला आग,अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण…

रत्नागिरी : शहरालगतच्या मिऱ्या-अलावा गावातील मिऱ्या ग्रामपंचायतीजवळ बुधवारी सकाळी एका जुन्या झाडाला आग लागल्याने परिसरात एकच…

करबुडे येथे झाड तोडताना पडल्याने तरुणाचा मृत्यू…

रत्नागिरी: तालुक्यातील करबुडे येथे झाड तोडण्याचे काम करत असताना पडल्याने ४६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.…

You cannot copy content of this page