“अपघात कशामुळे घडला आणि नेमकं…”; समृद्धी महामार्ग अपघातात २५ जणांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया….

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. यावर…

सिंदखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषणअपघात; अपघातात,26 प्रवाश्याचा मृत्यू,आकडा वाढण्याची शक्यता..

बुलढाणा- समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील 26 जणांचा मृत्यू झाला…

ज्युनिअर तायक्वादो स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई…

मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्टार वन तायक्वांदो अकादमीचे खेळाडू कु.वेदांत मंजिरी,महेश सावंत यानी क्युरेगी मध्ये सुवर्ण पदक…

उद्योग मंत्री उदय सामंत शनीवारी रत्नागिरी दौऱ्यावर, देवरूख येथे जनता दरबाराला उपस्थिती…

रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे शनीवारी…

अन्यायग्रस्त पीएचडी संशोधक विद्यार्थी ३० जूनला घेणार चैत्यभूमी येथे जलसमाधी..

मुंबई (बंडखोर वृत्तसेवा): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेल्या सारथी व महाज्योतीमार्फत अनुक्रमे मराठा-कुणबी व…

ठाणे महानगरपालिकेला दिव्यांग ह्यूमन राईट फेडरेशन चा दिव्यांगचेअनुदान जमा न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा…..

ठाणे: ठाणे महानगरपालिका आयुक्त माननीय अभिजीत बांगर साहेब व दीक्षित मॅडम उपायुक्त समाज विकास विभाग यांना…

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा; काळे दाम्पत्य मानाचे वारकरी..

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्निक आणि भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या…

‘बकरी ईद’ची सार्वजनिक सुट्टी 28 ऐवजी 29 जूनला…

♦️मुंबई/प्रतिनिधी :- शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील ‘बकरी ईद’ची सार्वजनिक सुट्टी…

मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबलं, प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे बाबा स्वागत करा की…”…

मुंबई : मुंबईत पहिल्याच पावसाने गटारं तुंबून सर्वत्र पाणी साचलेलं पाहायला मिळालं. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ…

तीन महिन्यातच झाला प्रेमविवाहाचा दुर्देवी शेवट; सासू, पतीच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आयुष्य संपवलं..

बीड- एकमेकांवर प्रेम जडले, प्रेमाच्या आणाभाका घेत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दोघांनी प्रेमविवाह करुन संसार थाटला.…

You cannot copy content of this page