मुंबई- दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी…
Tag: mumbai
मोठी बातमी: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय….
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये अदानी समूहाच्यादृष्टीने सरकारने…
पातळी घसरवणार असू तर पत्रकारितेला कधी सन्मान मिळणार नाही – अभिजीत ब्रह्मनाथकर…
रत्नागिरी- चांगले काम करणाऱ्या पत्रकाराला दिल्लीत नेहमीच सन्मान आहे. बातमीदारीसाठी पातळी घसरवणार असू , तर पत्रकाराला…
सामाजिक कार्यकर्ते श्री रुपेश पावसकर उद्योजक श्री कल्पेश पावसकर यांच्या वडिलांचा म्हणजेच श्री अशोक जगन्नाथ पावसकर यांचा दैदीप्यमान अभिष्टचिंतन सोहळा सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न..
कुडाळ /प्रतिनिधी:- सामाजिक कार्यकर्ते श्री रुपेश पावसकर उद्योजक श्री कल्पेश पावसकर यांच्या वडिलांचा म्हणजेच श्री अशोक…
शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीत ७० हजार सदस्य नोंदणी…
रत्नागिरी: महायुतीमधील भाजपा, शिवसेना पक्षाकडून सदस्य नोंदणी मोठ्याप्रमाणात सुरु असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही दोन्ही पक्षांनी…
रत्नागिरी मध्ये बेपत्ता तरुणाचा मृतदेह चिरेखाणीच्या पाण्यात सापडला…
*रत्नागिरी:* घरात कुणालाही न सांगता निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह हातखंबा-तारवेवाडी येथील बंद चिरेखाणीच्या सापडला. ग्रामीण पोलिस…
काळबादेवीत फ्लाय ओव्हर ब्रीज; सागरी महामार्गासाठी आठ दिवसात अंतिम मोजणी….
रत्नागिरी: काळबादेवी येथून जाणाऱ्या सागरी महामार्गाबाबत महत्वपूर्ण बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.…
मोठी बातमी: मुंबईत लवकरच वॉटर टॅक्सी सुरु होणार, सरकारी हालचालींना वेग, नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश….
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबईत नवीन जलटॅक्सी…
संगमेश्वर देवरुख महामार्गावर रेनॉल्ट क्विड आणि बलखर यांच्यात जोरदार अपघात…
मकरंद सुर्वे /संगमेश्वर- संगमेश्वर देवरुख महामार्गावर दिनांक 03/06/2025 रोजी ठीक 11वाजता बुरुंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालय…
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण, राष्ट्रभक्ती जागविण्याचा प्रयत्न…
मुंबई | 3 जून 2025- प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना…