आयएसओ मानांकन मिळालेल्या नेरळ ग्रामपंचायतीत समस्यांचा थांबा, मूलभूत सुविधांसाठी नागरिकांचा संघर्ष रस्त्यावर गटाराचे पाणी, फुटलेल्या मोरीतून प्रवास, रस्ता झाला तोही अर्धवट…

नेरळ : (सुमित क्षीरसागर) नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे स्थानकाजवळच आजाद बेकरी येथील रस्ता हा रहदारीचा मार्ग…

शिवसेना (उबाठा) आमदार भास्कर जाधव संगमेश्वर चिपळूण मतदार संघातुन निवडणूक लढवणार?…

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव हे संंगमेश्वर तालुक्यात वारंवार दौरे करत…

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सरपंचांनी घराघरात पोहचवावी – पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी, (जिमाका) : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना उद्योग विभागामार्फत चालते. ही अतिशय चांगली योजना असून,…

पंतप्रधान मोदींमुळे मालवण, तारकर्ली बीचवर कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमकं कारण?…

आजपासून 8 दिवस मालवणमध्ये पर्यटन बंद असल्याने पर्यटकांमध्ये हिरमोड पाहायला मिळत आहे. 28 नोव्हेंबर ते 5…

खोपोलीत संविधान दिन उत्साहात साजरा…

खोपोली-सुमित क्षिरसागर- खोपोली येथे प्रथमच संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात आपल्या देशातील…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिशिंगणापूर दौऱ्यावर; शनिदेवाच्या चौथऱ्यावर जावून घेणार दर्शन….

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथे शनिदेवाचे दर्शन घेणार आहेत.…

रेल्वे स्टेशनला गावांची नावे न दिल्यास
उरण रेल्वे उदघाटनाला ग्रामस्थ करणार विरोध.

सिडको व सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचा रेल्वे प्रशासनाला इशारा. उरण…

लोकसभेसाठी ठाकरे गटाचे मुंबईतील तीन शिलेदार ठरले? कुणाला देणार टक्कर?..

महाविकास आघाडीचे जागावाटपाची बोलणी पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडली. मात्र, ठाकरे गटाने चार लोकसभा…

विविध मागण्यांसाठी आजाद समाज पार्टी आणि आधार अंध-अपंग संस्थेचा नेरळ ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा..

नेरळ- सुमित शिरसागरआजाद समाज पार्टी आणि आधार अंध-अपंग संस्था नेरळ यांच्या संयुक्त विद्यनाने आज नेरळ ग्रामपंचायत…

गणेश काका जगताप पंचायतराज व ग्रामविकास विभाग संयोजक प्रदेशाध्यक्ष यांचे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संविधान दिनानिमित्त केले मार्गदर्शन…

पंचायत राज व ग्रामविकास विभागामार्फत केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणार – गणेश काका…

You cannot copy content of this page