विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वतयारी नोडल अधिकाऱ्यांची बैठक…. नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेली जबाबदारी पार पाडावी -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

*रत्नागिरी : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करुन,…

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन…, स्वच्छतेमध्ये सातत्य असायला हवे, त्याची शिस्त हवी – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

‘जिल्हा रत्नागिरी विकास पर्व’ कॉफी टेबल बुकचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन…

रत्नागिरी : जिल्ह्यातील विकासाची वाटचाल दाखविणाऱ्या ‘जिल्हा रत्नागिरी विकास पर्व’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री…

स्वच्छता ही सेवा 2024- स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता, सर्व विभागांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या मोहिमेचा शुभारंभ 18 सप्टेंबर…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना…नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

रत्नागिरी, दि. 6 (जिमाका) : “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन” योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थ क्षेत्राची मोफत…

गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विना अपघाती होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह..

*रत्नागिरी-* 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे. गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि…

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स गॅलरी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण…

रत्नागिरी, दि. 31 (जिमाका) : श्रीमान हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व मानवतावादी…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 सप्टेंबर रोजी..

रत्नागिरी  : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे…

विद्यार्थी-विद्यार्थींनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणीबाबत शासन निर्णय….

*रत्नागिरी : राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थींनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने…

चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर मधील 311 गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित,60 दिवसांत हरकती पाठवा….

रत्नागिरी – केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना…

You cannot copy content of this page