पुणे- येरवड्यातील नगर रस्त्यावर शास्त्रीनगर चौकात गुरुवारी दुपारी रस्त्याच्या कडेला मानवी सांगाडा दिसल्याची माहिती समोर येताच…
Tag: latest news
पावसापासून दिलासा मिळणार का?:मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात कहर; महाराष्ट्रासाठी आयएमडीचा अलर्ट काय? कसे असेल पुढील 5 दिवसांचे हवामान….
*मुंबई-* गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता हवामान विभागाने दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे.…
SC चा निर्णय- पकडलेल्या कुत्र्यांना नसबंदी करून सोडावे:धोकादायक कुत्र्यांवर बंदी, पकडण्यापासून रोखल्यास ₹25 हजार दंड, NGO ला ₹2 लाख दंड….
नवी दिल्ली- शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर आपला निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्टच्या आदेशाला…
अमेरिका शक्तीशाली भुकंपाने हादरली; 8.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप; त्सुनामीचा इशारा…
वॉशिंग्टन- जपान आणि रशिया नंतर आता अमेरिकेवर निसर्ग कोपला आहे. अमेरिकेत शक्तीशाली भूकंप झाल्याचे वृत्त समोर…
पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवलीतील मटका अड्ड्यावर धाड; सिंधुदुर्ग जिल्ह्यात उडाली खळबळ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही- पालकमंत्री नितेश राणे यांचा सज्जड इशारा…
*सिंधुदुर्ग-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आता जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीच थेट कारवाईचा…
*सिंधुरत्न समृध्द योजनेच्या फलनिष्पत्तीबाबत आढावा बैठक, जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी योजना ; स्थानिक रोजगारात वाढ – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…
*रत्नागिरी : गेल्या तीन वर्षापासून रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये आर्थिक विकास व्हावा व जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न…
सुशोभीकरणाचा पर्दाफाश ; राजापूर रेल्वे स्थानक छताचा भाग कोसळला…
राजापूर : साडेचार कोटी रुपये खर्च करून तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरणाचे काम करण्यात…
पोलिस दलात १५,६३१ पदांसाठी ‘मेगाभरती’! गृह विभागाचा शासन निर्णय अखेर जारी….
मुंबई : राज्य पोलिस दलातील १५,६३१ पोलिसांच्या भरतीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. गृह विभागाने आज…
चिपळुणातील निवृत्त शिक्षिका खून प्रकरण: फरार दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या….
चिपळूण : शहरातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिकेच्या खून प्रकरणातील फरार दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात चिपळूण पोलिसांना…
आभाळ फाटलं! राज्यात पावसाचे धुमशान; पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू…
सोमवारी पहाटेपासून बरसणाऱ्या पावसाने मंगळवारीही राज्याला झोडपून काढले. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कोकण किनारपट्टी, सोलापूर कोल्हापूर,…