संगमेश्वरात विद्यार्थिनीची आत्महत्या, परिसरात दुःखचे वातावरण…

संगमेश्वर : घरामध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या तालुक्यातील कसबा येथील विद्यार्थिनीने…

अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून, अर्थसंकल्प ‘या’ दिवशी मांडला जाणार…

अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून, अर्थसंकल्प ‘या’ दिवशी मांडला जाणारसरकारला विरोधक या अधिवेशनात घेरण्याची दाट शक्यता आहे.…

अमित शहा सत्तेत नसतील तेव्हा खरी शिवसेना कुणाची हे समजेल:शिंदेंनी पक्ष स्थापण करत 5 आमदार निवडून आणावे- संजय राऊत….

मुंबई- एकनाथ शिंदे एक घाबरलेला माणूस आहे. हे सर्व लाचार लोकं आहेत म्हणून ते काहीही वक्तव्य…

रवींद्र धंगेकरांनी पक्षांतराच्या चर्चांवर सोडले मौन:म्हणाले – गळ्यात भगवा रुमाल असल्याने चर्चा सुरू झाली, पण जाताना लपून जाणार नाही…

पुणे- काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतेच गळ्यात भगवे उपरणे घातलेले स्टेटस ठेवले होते. या…

विजया एकादशी २०२५: विजया एकादशीला भगवान विष्णूला या गोष्टींनी अभिषेक करा, आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल…

एकादशी तिथीला (विजया एकादशी २०२५ पूजाविधी) तुळशीमातेची पूजा केल्याने जगाचे रक्षणकर्ता भगवान विष्णू प्रसन्न होतात. भगवान…

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक!…

*आंगणेवाडी/ सिंधुदुर्ग-* नवसाला पावणारी, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे…

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी केलेल्या सत्कारामुळे कामाची उर्जा , कोकणातील नेत्यांची भूमिका…

नाणीज, दि. २०- जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते झालेल्या सत्कारामुळे आम्हा नेत्यांना एक उर्जा मिळालेली आहे.…

विलास रहाटे यांच्या रांगोळीचे केंद्रीय मंत्री मा. डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केले कौतुक…

    काल गुरुवार दि. २० फेब्रुवारी, २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, लोकमान्य…

सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे राई बंदरात लोकार्पण , उद्योग उभारणीसाठी, रोजगार निर्मितीसाठी महिला भगिनींनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत…

*रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून कर्ज घेतल्यास 35 टक्के सबसिडी दिली जाते. महिला भगिनींनी कर्ज…

पोलीस विभागाला प्राप्त 10 स्कॉर्पिओ, 14  ई बाईक, व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीमचे लोकार्पण , संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत आणणार –पालकमंत्री डॉ. उदय सामंत..

रत्नागिरी – मोबाईल हे आधुनिक शस्त्र आहे, त्या माध्यमातून सायबर गुन्हे होत आहेत. आधुनिक यंत्रणेचा उपयोग…

You cannot copy content of this page