Bamboo Farming Palghar पालघर जिल्ह्याला मिळणार नवी ओळख; रोजगार निर्मितीत होणार वाढ… खानिवडे : पालघर जिल्ह्यात…
Tag: latest news
देशाच्या सैनिकांमुळे नागरिक सुरक्षित ,देशासाठी लढणाऱ्या सैनिकांमुळं आम्ही घरात सुखानं झोपतो: त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच-आमदार किरण सामंत…
लांजा व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीला आमदार किरण सामंत यांची उपस्थिती *लांजा/ रत्नागिरी/ प्रतिनिधी-* भारतीय…
अल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्यप्रकरणी फरारी संशयित अखेर गजाआड…
खेड: खेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी फरारी असलेला मनोज शिर्के (वय ३५,…
मारहाणीतील संशयितांना जामीन, महिलेला मॅसेज पाठविल्याच्या संशयितातून झाली होती मारहाण..
रत्नागिरी:- महिलेला मॅसेज पाठविल्याच्या संशयातून रत्नागिरीतील शासकीय मुलांचे वसतीगृह येथे कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तिघा संशयितांना न्यायालयाने…
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 728 कोटीचे कर्ज वाटप,खरिपासाठी ५०७ कोटी, तर रब्बीसाठी २२१ कोटी वितरित…
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात विविध बँकांनी ५०६ कोटी खरीप पीक कर्जाचे तर २२१…
रत्नागिरी मधील पोमेंडी खुर्द येथे संरक्षक भिंत कोसळून बालकासह तिघे जखमी…
रत्नागिरी:- जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी शहरानजीकच्या पोमेंडी खुर्द-बौद्धवाडी येथे संरक्षक भिंत कोसळून पाच झोपड्या मलब्याखाली गाडल्या.…
मुंबई गोवा हायवे संगमेश्वर येथील वाकलेले पोल बदलून महावितरणच्या अथक प्रयत्नाने वीज पुरवठा सुरळीत…
महामार्ग ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे संगमेश्वर येथे वडाचे वृक्ष जमीनदोस्त होऊन महावितरणचे खांब वाकले, विजवाहिन्या तुटल्या. कॉन्ट्रॅक्टर…
रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या ऐतिहासिक निणर्याचे सकारात्मक परिणाम…
ड्रोन कार्यप्रणाली, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई, दिवसरात्र गस्त ठरली प्रभावी; मत्स्यव्यवसाय आयुक्तांची माहिती… रत्नागिरी- ड्रोन सर्वेक्षण,…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे पायाची कृत्रिम सांधेरोपण’ शस्त्रक्रिया यशस्वी,पहिल्या शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या पायावर देखील यशस्वी शस्त्रक्रिया,उदय सामंत प्रतिष्ठानचे नातेवाईक आणि रुग्ण यांना उत्तम मार्गदर्शन आणि सहकार्य..
रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले…
21 बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी 248 कोटी , वणवे लावणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) : वादळ पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीकोनातून स्थलांतरित होण्यासाठी 21 बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी…