फुणगूस मधील ग्रामसेवक याचा मनमानी कारभार… ग्रामपंचायत अधिनियम व कार्यपद्धतीचा ग्रामसेवकाला विसर.. प्रीतम भोसले व कुटुंब ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार 14 तारखेला आमरण उपोषण…

संगमेश्वर / मकरंद सुर्वे /प्रतिनिधी- फुणगूस ग्रामपंचायत हद्दीतील घर क्रमांक 333/ अ ,ब क, हे आहे.…

विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वतयारी नोडल अधिकाऱ्यांची बैठक…. नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेली जबाबदारी पार पाडावी -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

*रत्नागिरी : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करुन,…

‘जिल्हा रत्नागिरी विकास पर्व’ कॉफी टेबल बुकचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन…

रत्नागिरी : जिल्ह्यातील विकासाची वाटचाल दाखविणाऱ्या ‘जिल्हा रत्नागिरी विकास पर्व’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री…

स्वच्छता ही सेवा 2024- स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता, सर्व विभागांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या मोहिमेचा शुभारंभ 18 सप्टेंबर…

गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विना अपघाती होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह..

*रत्नागिरी-* 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे. गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि…

वांद्री येथील शिक्षक पेशाला काळिमा फासणाऱ्या त्या संजय मुळ्ये शिक्षकांला सेवेतून कालच निलंबीत शिक्षण भिकाजी कासारे माहिती…

वांद्रित नेमके काय घडले ?… “त्या” मुलीने प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला, गावकऱ्यांनीही कायदा हातात न घेता…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 सप्टेंबर रोजी..

रत्नागिरी  : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे…

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला विविध कामांचा आढावा….

*रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शहरातील रस्ते, लोकमान्य टिळक मल्टी…

विद्यार्थी-विद्यार्थींनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणीबाबत शासन निर्णय….

*रत्नागिरी : राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थींनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने…

चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर मधील 311 गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित,60 दिवसांत हरकती पाठवा….

रत्नागिरी – केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना…

You cannot copy content of this page