ब्रेकिंग न्यूज- मुसळधार पावसामुळे शास्त्री नदीला पाणी, शास्त्री नदीचे पाणी रस्त्यावर, संगमेश्वर बाजारपेठेत जाणारी वाहतूक बंद…

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहावे…. संगमेश्वर/ दिनेश आंब्रे- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या अति…

रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान… रत्नागिरी जिल्हा देशामध्ये प्रथम क्रमांक….

रत्नागिरी: भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेत रत्नागिरी जिल्ह्याने देशात…

हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वाणी, भाविक गुरव, भा.गुरव पोटजातींमधील संभ्रम दूर करणारा अहवाल प्रांतांनी दोन महिन्यात पाठवावा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची सूचना…

रत्नागिरी- हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वैश्य वाणी, वाणी हे सर्व एकच आहेत आणि भाविक गुरव, भा. गुरव,…

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने तक्रारदारांचे प्रश्न तातडीने निकालात काढावेत,सर्व सामान्यांचे प्रश्न स्थानिकस्तरावरच सुटायला हवेत – जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह…

रत्नागिरी :- लोकशाही दिनामध्ये बहुतांशी प्रश्न हे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी निगडीत असतात. हे प्रश्न तक्रारदार आणि…

रत्नागिरी जिल्ह्यामधील जलजीवन मिशन योजनेतील कामाची चौकशी होणार…

रत्नागिरी : रत्नागिरीत जलजीवन मिशनच्या योजनेतील कामाची चौकशी होणार आहे. जलजीवन मिशनच्या कामात तब्बल 600 कोटींहून…

राजापूर मध्ये अनधिकृत परमिशन न घेता केले जमिनीचे खोदकाम, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ,सरकारी कर बुडवला, सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन  ….          

राजापूर /प्रतिनिधी- सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खैर यांनी राजापूर मध्ये अनधिकृत खोदकाम केल्याचे पुराव्यासह सिद्ध केले आहे…

राजापुरातील सागवे खुर्द, नाखरे वाडी येथे मोठ्या प्रमाणात कांदळवनाची कत्तल, प्रशासनाची दुर्लक्ष…

राजापूर/ प्रतिनिधी- राजापूर: राजापूर तालुक्यातील मौजे सागवे येथूल निखारेवाडी येथील कांदळवन वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात…

नार्को कोओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक, अंमली पदार्थ विरोधी विविध विभागांनी तपासणी करा, व्यसनमुक्ती केंद्राचा प्रस्ताव करा -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह..

*रत्नागिरी : अंमली पदार्थ विरोधी कस्टम, उत्पादन शुल्क, कोस्ट गार्ड, पोलीस आदींनी समुद्र किनारी गस्त घालून…

वैदेही रानडे यांनी रत्नागिरी जि. प. सीईओ पदाचा पदभार स्वीकारला…

रत्नागिरी : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वैदही मनोज रानडे यांनी आज (१०) पदभार स्वीकारला.…

रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वैदही मनोज रानडे यांची नियुक्ती…

*रत्नागिरी*: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वैदही मनोज रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या एमएसआरडीसीच्या…

You cannot copy content of this page