हार्दिक पंड्याची विस्फोटक खेळी, टीम इंडियाची विजयी सुरुवात, बांगलादेशचा 7 विकेट्सने धुव्वा..

टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या सामन्यात लोळवत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या…

महिला T-20 विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान:पाकने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला; भारतीय संघ पहिला सामना न्यूझीलंडकडून हरला होता…

क्रीडा- *पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला… पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या…

यशस्वी जैस्वालकडे सचिनचा महारेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी, २०१० पासून असं घडलं नाही…

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. २०१० मध्ये, त्याने…

मराठमोळ्या नावाचा बिहारी बाबू वैभव सूर्यवंशी आहे कोण? अंडर १९ मध्ये त्यानं काय पराक्रम केला?…

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या १९ वर्षांखालील (अनौपचारिक) कसोटी सामन्यात…

कसोटीत टी-20 क्रिकेटसारखा खेळ करत टिम इंडियाने बांगलादेशवर मिळवला दणदणीत विजय…

*कानपूर-* बांग्लादेशविरुद्ध कानपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दबदबा पाहयला मिळाला. चौथ्या आणि पाचव्या…

दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया, क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड..

पावसामुळे इंडिया बांगलादेश कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. दुसऱ्या…

कानपूर कसोटी: निर्धारित वेळेपेक्षा अडीच तास आधीच संपला पहिल्या दिवसाचा खेळ, कारण काय?…

भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर इथं खेळला जात…

अश्विन अण्णा हैं तो मुमकिन है…! चेन्नईत बांगलादेशचा पराभव करत अश्विननं पाडला विक्रमांचा पाऊस….

भारतीय क्रिकेट संघानं बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या आर.…

रोहित शर्मानं नाणेफेक गमावल्यास होणार खेळ खराब… पहिल्या कसोटीत कशी असेल चेन्नईची खेळपट्टी?…

भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार…

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा; चार फिरकीपटूंचा समावेश…

बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. नवी दिल्ली : १९…

You cannot copy content of this page