मोठी बातमी: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय….

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये अदानी समूहाच्यादृष्टीने सरकारने…

शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीत ७० हजार सदस्य नोंदणी…

रत्नागिरी: महायुतीमधील भाजपा, शिवसेना पक्षाकडून सदस्य नोंदणी मोठ्याप्रमाणात सुरु असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही दोन्ही पक्षांनी…

राज्यामध्ये प्रगती आणि समृद्धी सरकार –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे….शेतकरी आपला अन्नदाता, आपला मायबाप ; बियाणे अतिशय उत्कृष्ट प्रतीची हवीत….

रत्नागिरी : राज्यामध्ये प्रगती सरकार आणि समृध्दी सरकार आहे. राज्याला पुढे नेणारे सरकार आहे. शेतकरी आपला…

दापोली शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – नाम. योगेश कदम…

*दापोली :* दापोली शहराच्या विकासाचा मागास राहिलेला विकासाचा अनुशेष अत्यावश्यक ती विकास कामे करून या पुढील…

कल्याण चक्की नाका येथे वाहतूक सिग्नल बंद – ठाकरे गटाकडून कडून तातडीच्या उपाययोजनेची मागणी…

कल्याण: कल्याण पूर्वेतील प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या चक्की नाका येथे मागील काही काळापासून मुख्य वाहतूक सिग्नल…

भाजप महापालिका निवडणूका स्बळावर लढण्याच्या तयारीत? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा…

मुंबई- विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या महायुतीमधील पक्ष येत्या काही महिन्यांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसू शकतात.…

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.…

पावसाने मुंबईची अंडरग्राऊंड मेट्रो अंडर वॉटर झाली, आचार्य अत्रे स्थानकात पाणीच पाणी…..

मुंबई शहर आणि उपनगरातील जोरदार पाऊसाने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. लोकलची वाहतूक देखील मंदगतीने सुरु…

महापालिका निवडणुकीत महायुती तुटणार का? शिवसेना भाजपसोबत बार्गेनिंग मूडमध्ये…

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत बार्गेनिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपने युती…

शेतकऱ्यांना सतावू नका! ‘सिबिल’वरून मुख्यमंत्र्यांनी बँकांना खडसावले…

शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा वेळेत झाला नाही तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल शेतकरी…

You cannot copy content of this page