प्रादेशिक मनोरुग्णालय येथील इमारत बळकटीकरण भूमिपूजन…. रुग्णांच्या सेवेतून, उपचारातून पुण्य मिळेल -पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर घरच्या व्यक्तीप्रमाणे भावनिकतेने सेवा आणि उपचार करावेत, त्यातून  पुण्य मिळेल, असे…

आरवली तळेकांटे कॉन्ट्रॅक्टर जे.एम. म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनी विरोधातील गणेश पवार यांचे आमरण उपोषण राष्ट्रीय महामार्ग कारवाईच्या आश्वासनानंतर स्थगित….

भारतीय जनता पार्टी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची यशस्वी मध्यस्थी.. *रत्नागिरी, प्रतिनिधी-* मुंबई गोवा हायवेवर जे…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम….बँकांनी कर्ज प्रकरणांची उद्दिष्टे पूर्ण करावीत…प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवावी – पालकमंत्री उदय सामंत…

*रत्नागिरी, दि. 14 (जिमाका) : प्रत्येक बँकांच्या शाखा व्यवस्थापकांनी आपल्या नोकरी, व्यवसायासाठीचा भूतकाळातील संघर्ष लक्षात ठेवून,…

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोल माफी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश…

मुंबई- गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूश खबर दिली आहे. गणपतीसाठी मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात…

आरवली – तळेकांटे कॉन्ट्रॅक्टर जे एम म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनी यांच्यावर कारवाई नाहीच दिलेल्या पत्राला योग्य कारवाई नसल्याने गणेश पवार 15 ऑगस्ट च्या उपोषणावर ठाम…

*रत्नागिरी/ प्रतिनिधी-* मुंबई गोवा हायवे अरवली ते तळेकांटे दरम्यान काम सब कॉन्ट्रॅक्टर जे एम. म्हात्रे. कन्ट्रक्शन…

सोमय्या पिता-पुत्राने ‘विक्रांत’च्या नावावर गोळा केलेल्या पैशांचे काय झाले ?..न्यायालयाचा EOW ला सवाल…

*मुंबई:- हिंदुस्थानी नौदलाची भंगारात काढलेली युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधीचा निधी गोळा करून त्या पैशांचा…

मनोज जरांगे टार्गेट का करतात? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन….

‘मनोज जरांगे तुम्हालाच का टार्गेट करतात?’ देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर म्हणाले; “त्यांना..”मनोज जरांगेंनी पुण्यातल्या रॅलीतही देवेंद्र…

महाराष्ट्रातील अहिल्याभवन संपूर्ण देशात आदर्श ठरेल – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा…

*मुंबई, १२ ऑगस्ट:* कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे…

रत्नागिरीमध्ये उद्योगनिर्मिती झाली तरच सर्वसामान्य रत्नागिरीकर स्थिरावेल. – माजी आमदार बाळ माने यांचे प्रतिपादन…

“देशाचे पंतप्रधान भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रीलियन डॉलर्स करून तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी विविध स्तरांवर अहोरात्र प्रयत्न करत…

हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत भाजपा तर्फे विशेष उपक्रम…

रत्नागिरी: हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज, लोकनेते शामराव पेजे,…

You cannot copy content of this page