‘वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम – पालकमंत्री नितेश राणे….

स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार,कोकण उत्पादित ४० स्टॉल चे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन….…

लवकरच अंजीवडे घाटाचा भव्य दिव्य थाटामाटात शुभारंभ करणार– आम.निलेश राणे,अंजीवडे घाट रस्त्याचा डीपी.आर बनवण्याचे काम सुरू….

माणगाव/ प्रतिनिधी:- माणगाव खोऱ्यातून कोल्हापूरला जोडणाऱ्या आणि सर्वात जवळचा, सर्व घाटांना पर्यायी असणाऱ्या अंजीवडे घाट रस्त्याचा…

फडणवीस हे पेशवेकालीन शहाणे; नाना फडणवीसांप्रमाणे वागताय:’ओला दुष्काळ’ नाकारणे म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदनांचा अपमान- संजय राऊत…

*मुंबई-* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पेशवे काळातील शहाणे असल्यासारखे वागत आहेत, अशी जहाल टीका उद्धव बाळासाहेब…

फडणवीस भाजपचे अध्यक्ष होणार, दिल्लीला जाणार? संघाचा विशेष उल्लेख करत CM चं ठासून उत्तर….

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत उत्सुकता कायम आहे, कारण विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा…

सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं : अन्यथा विराट मोर्चा काढणार, कुणबी समाजाचा सरकारला इशारा….

सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं, अन्यथा विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा कुणबी समाजानं दिला.…

भाजप प्रवेश दोन दिवसांवर लांबला, तरीही बडा नेता शेकडो कार्यकर्ते घेऊन मुंबईत, घडामोडींना वेग; काय घडतंय?..

कधीकाळी कोकणात मनसेचा चेहरा असणारे वैभव खेडेकर भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांचा भाजपा प्रवेश मात्र रखडला…

राजापुरात गोवंश वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त…

पाचल:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गोवंश वाहतूक आणि कत्तलींविरोधात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण…

ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांनी फोडले ठाकरे सरकारवर खापर… म्हणाले, “मविआने…”

ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या दिरंगाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी (MVA) सरकारवर…

वैभव खेडेकरांचा आज मुंबईत भाजप पक्षप्रवेश…

खेड: रत्नागिरी जिल्ह्यात मनसेनं मोठी कारवाई करत खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह तिघांची हकालपट्टी केली…

ठेकेदारांची बिलं थकली, जलजीवन’ची कामे बंद; रत्नागिरी जिल्ह्यात ७५० योजनांचे काम …

रत्नागिरी : खेड्यापाड्यात राहणाऱ्या प्रत्येकाला पिण्यायाेग्य पाणी मिळावे, यासाठी शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत पाणी याेजना राबविण्यास…

You cannot copy content of this page