राज्याची देशपातळीवर आघाडी: २०२४-२५ मध्ये देशाच्या ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात..गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी…
Tag: devendra fadanvis
भाजप महापालिका निवडणूका स्बळावर लढण्याच्या तयारीत? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा…
मुंबई- विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या महायुतीमधील पक्ष येत्या काही महिन्यांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसू शकतात.…
‘‘आषाढी वारी‘’ सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा…
*मुंबई :* पंढरपुरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा असून वारी आणि वारकरी राज्याचे वैभव वाढविणारी…
मंडणगडमध्ये फेरफार नोंदीसाठी ३० हजाराची लाच घेताना मंडळ अधिकारी, तलाठी व शिपायाला रंगेहाथ पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई….
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील शेणाळे येथील शेतजमिनीचा फेरफार बनवून घेण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना मंडळ…
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय…
मुंबई- राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.…
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 बनेल:नांदेडच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे विधान; उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा…
नांदेड- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नांदेड येथे आयोजित विशाल जाहीर सभेत उपस्थितांशी संवाद साधला. अमित…
पावसाने मुंबईची अंडरग्राऊंड मेट्रो अंडर वॉटर झाली, आचार्य अत्रे स्थानकात पाणीच पाणी…..
मुंबई शहर आणि उपनगरातील जोरदार पाऊसाने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. लोकलची वाहतूक देखील मंदगतीने सुरु…
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरणास मंजूरी…
मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे…
महापालिका निवडणुकीत महायुती तुटणार का? शिवसेना भाजपसोबत बार्गेनिंग मूडमध्ये…
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत बार्गेनिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपने युती…
शेतकऱ्यांना सतावू नका! ‘सिबिल’वरून मुख्यमंत्र्यांनी बँकांना खडसावले…
शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा वेळेत झाला नाही तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल शेतकरी…