मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना**जिल्ह्यातील ८०० लाभार्थ्यांची रेल्वे अयोध्येला रवाना,सुरक्षित जा, सुरक्षित या-पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या शुभेच्छा…

रत्नागिरी, दि. 26 (जिमाका) : आपल्या घरातलं कुटुंब हे प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला निघालेले आहे. आपल्याला आशीर्वाद…

उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर, कसबा मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार करणार छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची पहाणी..

रत्नागिरी, दि. 26 (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक इतिहास नसून युवकांसाठी प्रेरणास्थान – आ. शेखर निकम,… अजित पवार यांच्या संगमेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निकम यांची मंदिरे व स्मारक स्थळाची पाहणी…

चिपळूण/दि २२ एप्रिल- संगमेश्वर तालुक्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कसबा गावात उभारल्या जाणाऱ्या धर्मवीर छत्रपती…

शरद पवार-अजित पवार पुन्हा एकत्र:राऊतांच्या वक्तव्यानंतर चर्चा, अजित पवार म्हणाले- शरद पवार अध्यक्ष तर मी ट्रस्टी म्हणून बैठकीला…

*पुणे-* शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र आले आहे. पुण्यातील साखर संकुलातील AI…

‘जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शुभारंभ,जल व्यवस्थापनाच्या जनजागृती उपक्रमात सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग घ्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मुंबई- जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने ‘जल…

छत्रपती शिवाजी महाराज जगासाठी प्रेरणास्थान; रायगडावर अमित शाहांनी महाराजांना केलं अभिवादन…

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं रायगड किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. रायगड किल्ल्यावर…

वाळू धोरणाला मंजुरी,घरकुलांसाठी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार, मंत्रिमंडळाचा निर्णय….

*मुंबई :* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन वाळू धोरणासह…

मुंबई-गोवा महामार्ग बनला मृत्युचा सापळा; वर्षभरात ३९९ अपघातात महामार्गाने घेतले १३७ जणांचे बळी….

चिपळूण- कोकणातून जाणारा राष्ट्रीय मुंबई-गोवा महामार्ग वाहन चालकांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे. गेली आठरा वर्ष सुरु…

जलजीवन मिशन योजनेच्या कामे वाटपात ६०० कोटीचा भ्रष्टाचार, माहिती अधिकारात उघड, स्वप्निल खैर यांची माहिती ….

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग येथे जलजीवन मिशन योजनेच्या निविदा वाटपात…

18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे धडकी भरवणारे वास्तव; 11 महिन्यात 137 लोकांचा मृत्यू…

मुंबई-गोवा महामार्ग बनला मृत्युचा सापळा बनला आहे. मुंबई गोवा महामार्गामुळे कोकणचा विकास होणार असला तरी हा…

You cannot copy content of this page