महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय वारकऱ्यांना टोलमाफी; शासनाकडून निर्णय जारी…

*मुंबई-* वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. १८…

मुंबई गोवा महामार्गावर ती आरवली ते तळेकांटे कॉन्ट्रॅक्टरच्या कामाचा दर्जा बद्दल उठत आहेत प्रश्नचिन्ह, कुरधुंडा येथील संरक्षण भिंतीला तडे…

निकृष्ट भिंतीमुळे प्रवाशांसह ग्रामस्थांचे जीवही धोक्यात!          गणेश पवार/ संगमेश्वर मुंबई गोवा महामार्ग…

आषाढी वारीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता…

आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रू; शासन आदेश निघाला… पुणे: आषाढी एकादशी यात्रा…

भाजप महापालिका निवडणूका स्बळावर लढण्याच्या तयारीत? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा…

मुंबई- विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या महायुतीमधील पक्ष येत्या काही महिन्यांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसू शकतात.…

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.…

पावसाने मुंबईची अंडरग्राऊंड मेट्रो अंडर वॉटर झाली, आचार्य अत्रे स्थानकात पाणीच पाणी…..

मुंबई शहर आणि उपनगरातील जोरदार पाऊसाने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. लोकलची वाहतूक देखील मंदगतीने सुरु…

अजित पवारांनी घेतला पुण्यातील स्थितीचा आढावा …

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळी कन्हेरी काटेवाडी येथील कॅनॉल नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. यावेळी…

रूपाली चाकणकरांबद्दलच्या पोस्टवरून महिलेला धमकावले?:महिलांना विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही का? रोहिणी खडसेंचा सरकारला सवाल…

जळगाव- पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला…

छगन भुजबळांचे महायुती सरकारमध्ये पुनरागमन; मंत्रीपदाची घेतली शपथ, नाराज नेत्यांबद्दल म्हणाले..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रीमंडळात पुन्हा एकदा प्रवेश केला. मुंबईतील राजभवनात…

वाळू माफिया हद्दपार, पर्यावणाचेही संवर्धन, बांधकामात कृत्रिम वाळूचा वापर बंधनकारक…

मुंबई : राज्यात वाळू माफियांचा उच्छाद हाेत असताे. नैसर्गिक वाळूच्या अति उत्खननामुळे पर्यावरणालाही धाेका निर्माण हाेताे.…

You cannot copy content of this page