15 राज्यांच्या 46 विधानसभा आणि 2 लोकसभा निवडणुकांचे निकाल:प्रियांका गांधींची पहिली निवडणूक; यूपीमध्ये 9, राजस्थानमध्ये 7, पश्चिम बंगालमध्ये 6 जागा…

नवी दिल्ली- महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालांबरोबरच 15 राज्यांच्या 46 विधानसभा आणि 2 लोकसभेच्या जागांची…

केंद्रीय मंत्रिमंडळातून नारायण राणे, भागवत कराडांना डच्चू:आतापर्यंत पीएमओमधून फोन नाही; नरेंद्र मोदींच्या घरी बैठक सुरू…

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारचा आज शपथविधी होत आहे. महाराष्ट्रातील 5 नेत्यांना पीएमओमधून मंत्रिपदासाठी…

दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का घसरला,88 मतदार संघात 64. 36 टक्के मतदान; कोणाला बसणार फटका…

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत…

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर मतदान सुरू; राहुल गांधी, ओम बिर्ला, पप्पु यादव यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला…

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 13 राज्यांतील 88 जागांवर आज मतदान होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून…

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी आज मतदान, कोणते उमेदवार आहेत रिंगणात?..

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांसाठी आज (26 एप्रिल) 8 जागांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत कोणते महत्त्वाचे…

नांदेडमध्ये BJP ची दमछाक होत आहे का?:PM नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांच्या धडाक्यामुळे रंगली चर्चा…

नांदेड- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा अलगद भाजपच्या…

आधी कर्तव्य मतदानाचं, मगच लगीन म्हणत नागपूरात नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क…

नागपूर- लग्न… प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा, महत्वाचा प्रसंग. पण त्याहून महत्वाचं असतं ते आपल्या राष्ट्राप्रती, आपल्या…

गडचिरोलीत सकाळी सातपासून मतदानासाठी गर्दी; नवमतदारांत उत्साह, ज्येष्ठांच्याही रांगा; माओवादग्रस्त भागातही मतदान सुरळीत सुरू…

गडचिरोली- राज्यातील सर्वांत संवेदनशील गडचिरोलीत शुक्रवारी सकाळी सात वाजेपासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. लोकशाहीच्या…

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या, १९ एप्रिलला मतदान…

नागपूर जिल्ह्यात 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी आज भाजपा, कॉंग्रेस आणि इतर…

कोकणातील गरीबी, बेरोजगारी दूर करणे हे माझे ध्येय – देवरूखमधील महायुतीच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन..

कोकणातील गरीबी, बेरोजगारी दूर करणे हे माझे ध्येय… देवरूखमधील महायुतीच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे…

You cannot copy content of this page