महामार्गाची ‘समृद्धी’ झाली; ठाणे-वडपे रस्ता दारिद्र्यातच,अधिकाऱ्याला दाखवणार घरचा रस्ता,जिल्हा नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी…

*ठाणे:* ठाणे ते भिवंडी वडपे या रस्त्याचे काम कासवगतीने होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना…

राज्यावर पावसाचे संकट कायम; मुंबई, ठाण्यासह पालघरला आज रेड अलर्ट जारी….

*मुंबई-* दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला…

‘वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम – पालकमंत्री नितेश राणे….

स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार,कोकण उत्पादित ४० स्टॉल चे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन….…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात.देवगडचे श्रीपाद कुळकर्णी ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ – प्रामाणिक योगदानाचा गौरव….

सावंतवाडी/प्रतिनिधी:- यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन आज मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मा…

30 सप्टेंबर पर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान,नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी

रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने…

26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसात वाढ अपेक्षित…

मुंबई प्रतिनिधी- विविध भागांमध्ये पावसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या…

गणेशोत्सवामध्ये संगमेश्वरच्या कु. साहिल सुनिल आंबवकर याने कोकण रेल्वेचा देखावा साकारला…

संगमेश्वर – दिनेश आंब्रे.- कोकणात गणेशोत्सवाचे पर्व अतिशय जल्लोषात व उत्साहात सुरू झाले आहे. यामुळे गणेशभक्त…

साडेतीन तासांत रत्नागिरी, ५ तासांतसिंधुदुर्ग ; १ – २ सप्टेंबरनंतर सेवा सुरु….

मुंबई :- मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रो-रो फेरी…

कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित; पालकमंत्री नितेश राणेंचे मटका अड्ड्यावरील छापा प्रकरण; पोलीस दलात खळबळ….

सिंधुदुर्ग- संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील मटका अड्ड्यावर खुद्द पालकमंत्री नितेश राणे…

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा, 25 ऑगस्टपासून मुसळधार पावसाचा इशारा….

मुंबई- मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी, आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची…

You cannot copy content of this page