30 सप्टेंबर पर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान,नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी

रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने…

26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसात वाढ अपेक्षित…

मुंबई प्रतिनिधी- विविध भागांमध्ये पावसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या…

गणेशोत्सवामध्ये संगमेश्वरच्या कु. साहिल सुनिल आंबवकर याने कोकण रेल्वेचा देखावा साकारला…

संगमेश्वर – दिनेश आंब्रे.- कोकणात गणेशोत्सवाचे पर्व अतिशय जल्लोषात व उत्साहात सुरू झाले आहे. यामुळे गणेशभक्त…

साडेतीन तासांत रत्नागिरी, ५ तासांतसिंधुदुर्ग ; १ – २ सप्टेंबरनंतर सेवा सुरु….

मुंबई :- मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रो-रो फेरी…

कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित; पालकमंत्री नितेश राणेंचे मटका अड्ड्यावरील छापा प्रकरण; पोलीस दलात खळबळ….

सिंधुदुर्ग- संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील मटका अड्ड्यावर खुद्द पालकमंत्री नितेश राणे…

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा, 25 ऑगस्टपासून मुसळधार पावसाचा इशारा….

मुंबई- मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी, आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची…

देशातील पहिली रो-रो कार सेवा धावली; भारतीय रेल्वेच्या इतिहासात कोकण रेल्वेचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले….

रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान रो-रो कार सेवा सुरू करण्यात आली. शनिवारी दुपारी ३ च्या…

पावसापासून दिलासा मिळणार का?:मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात कहर; महाराष्ट्रासाठी आयएमडीचा अलर्ट काय? कसे असेल पुढील 5 दिवसांचे हवामान….

*मुंबई-* गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता हवामान विभागाने दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे.…

पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवलीतील मटका अड्ड्यावर धाड; सिंधुदुर्ग जिल्ह्यात उडाली खळबळ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही- पालकमंत्री नितेश राणे यांचा सज्जड इशारा…

*सिंधुदुर्ग-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आता जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीच थेट कारवाईचा…

आभाळ फाटलं! राज्यात पावसाचे धुमशान; पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू…

सोमवारी पहाटेपासून बरसणाऱ्या पावसाने मंगळवारीही राज्याला झोडपून काढले. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कोकण किनारपट्टी, सोलापूर कोल्हापूर,…

You cannot copy content of this page