सरकारच्या माध्यमातून भजनी कलाकारांना मानधन दिले जाईल :  नितेश राणे….

मुंबई :-  सरकार आपल्या हक्काचे आहे.भजनी बुवांना मानधन असेल, भजन भवन असेल आदी प्रश्न सोडवून भजनी…

रेडी उपसरपंचपदी भाजपच्या लक्ष्मीकांत भिसे यांची बिनविरोध निवड..

रेडी उपसरपंच पदी लक्ष्मीकांत भिसे यांची बिनविरोध निवड होताच भाजपाच्या वतीने अभिनंदन !!! वेंगुर्ले – तालुक्यातील…

कोकणात जलमार्गांचे जाळे विस्तारणार – नितेश राणे…        

मुंबई: कोकणात एके काळी जलमार्ग हे प्रवासाचे मुख्य साधन होते. कालानुरुप त्याची जागा रस्ते, रेल्वे आणि…

आ. निलेश राणे यांची धडाकेबाज ‘जरब’: कर्नाटक मलपी येथील नौका पकडली….कर्नाटकी घुसखोर मलपी बोटधारकांचे धाबे दणाणले: महिन्याभरातील सलग चौथी कारवाई….

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी- महाराष्ट्राच्या   सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करणाऱ्या मलपी बोटींच्या विरोधात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक…

राजकोट किल्ल्यावर पुन्हा उभारणार महाराजांचा दिमाखदार पुतळा, किती असेल उंची? काय आहेत वैशिष्ट्ये? घ्या जाणून…

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. जागतिक ख्यातीच्या शिल्पकारावर या पुतळाच्या…

सिंधुदुर्गातील कबड्डीला गतवैभव प्राप्त करू देणार, ज्येष्ठ कबड्डीपटूंचा ठाम निर्धार!..

२९ डिसेंबर रोजी सावंतवाडीत माजी कबड्डीपटूंचा स्नेह मेळावा… सावंतवाडी/प्रतिनिधी:- एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी आणि कबड्डी खेळाडू…

वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्ग जलदगतीने मार्गी लावावा; नारायण राणेंची रेल्वेमंत्र्यांकडे आग्रही मागणी…

सिंधुदुर्ग: वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग केवळ कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणारा…

दोन पेक्षा जास्त मुले असणाऱ्या मुस्लिम कुटुंबाला…:लाडकी बहीण योजनेतून वगळा, भाजप आमदार नीतेश राणे यांची मागणी…

सिंधुदुर्ग- मुस्लिम कुटुंबात जर दोन पेक्षा जास्त मुले असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, असे…

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग प्रलंबितच रेल्वे मंत्रालयाचे दुर्लक्ष २५ वर्षापासून होत आहे प्रवाशांची मागणी…

शास्त्रीपूल (वहाब दळवी) – रत्नागिरी जिल्ह‌यातील राजापूर आणि वैभववाडी तालुक्यातून कोल्हापूर, सांगलीला जाण्यासाठी सोय व्हावी,यासाठी वैभववाडी…

बरीच वर्षे प्रतीक्षा असलेला बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारण्याचा मार्ग झाला मोकळा , केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी केला मंजूर….

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- बरीच वर्षे प्रतीक्षा असलेला बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारण्याचा मार्ग आता मोकळा झाला…

You cannot copy content of this page