नितीश कुमार यांचा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडला. त्यांनी दहाव्यांदा शपथ घेत विक्रम रचला…
Category: राजकारण
नितीश कुमार 20 नोव्हेंबर रोजी गांधी मैदानावर शपथ घेणार:BJP आणि JDU मध्ये प्रत्येकी 16 मंत्री; PM आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार…
*पटना-* बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया वेगवान झाली आहे. भाजप आणि जेडीयूकडे अंदाजे…
रत्नागिरीत राजकीय ‘ट्विस्ट’! भाजपच्या तीन उमेदवारांनी हाती घेतला धनुष्य,बंडखोरी टाळण्यासाठी निर्णय….
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या (सोमवार) शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये मोठी राजकीय…
शनिवारी 17 उमेदवारी अर्ज झाले दाखल; रविवारीसुद्धा अर्ज भरण्याची मुभा,आत्तापर्यंत 20 उमेदवारांनी भरले अर्ज…
रत्नागिरी: निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ व्यस्त असणे, उमेदवारी अर्ज भरण्यातील अडचणी यामुळे उमेदवारी अर्ज भरायचे प्रमाण फारच…
ठाण्यात भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 नगरसेवकांनी उचलले मोठे पाऊल…
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू…
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत नाराजी; निवडणुकीच्या आधी कोंडी सोडवण्याचे आव्हान…
गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार माधवी बुटालांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाला नगरसेवक…
चिपळूणात गटबाजीचा धोका, नेत्यांच्या विभक्त भूमिकांमुळे उमेदवार चिंतेत …
चिपळूण : नगर परिषद निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीतही सुरु असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आली…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार,भाजपचे नेते प्रशांत यादव यांनी भुमिका स्पष्ट करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला जबरदस्त विश्वास…
देवरूख- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे.…
प्रभाग क्रमांक ६ आणि ७ मध्ये भारतीय जनता पार्टीला सीट लढण्यास मिळावी अन्यथा मैत्रीपूर्वक लढतीस परवानगी द्या कार्यकर्त्यांची मागणी….
रत्नागिरी : दि १३ नोव्हेंबर- रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ व ७ या परिसरामध्ये भारतीय जनता…
बिहार निवडणूक २०२५ : एक्झिट पोल जाहीर, शेवटच्या टप्प्यात आज पाच वाजेपर्यंत ६७ टक्केच्यावर मतदान….
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६७.१४ टक्के मतदान…